tag:blogger.com,1999:blog-28754170888242400472024-02-07T03:29:06.004-08:00maratha reservation - मराठा आरक्षणUnknownnoreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-75022306051931014642010-12-03T22:26:00.000-08:002010-12-03T22:34:38.642-08:00new maratha reservation committee in maharashtra<div style="color: rgb(255, 102, 0);" class="NewsHeading"><span style="font-size:180%;">मराठा आरक्षणासाठी पुन्हा नवे 'शिलेदार'</span></div> <div class="NewsDetails">सकाळ वृत्तसेवा</div> <div class="DateTimeClass">Saturday, December 04, 2010 AT 12:09 AM (IST) </div> <div class="TagsClass"> Tags: <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maratha%20reservation">maratha reservation</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=mumbai"> mumbai</a> </div> <div class="NewsDetails" style="padding-top: 10px;" id="div_NewsText"> <br />मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटनांत मानापानाचे नाट्य सुरू असताना आरक्षणाची धुरा खांद्यावर घेतलेल्या "सरदारांना' बगल देत, नव्या शिलेदारांनी संघर्ष समिती स्थापन केली आहे. डॉ. मनीष वडजे यांच्या अध्यक्षतेखाली "मराठा संघर्ष समिती'ने मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. समितीमध्ये दहा मराठा संघटनांचा सहभाग असून कुणबी सेनाही या समितीमध्ये सहभागी झाली आहे; मात्र आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि शिवसंग्राम या संघटनांचा यामध्ये समावेश नाही.<br /><br />मराठा समाजाला "ओबीसी'मध्ये समाविष्ट करून 25 टक्के आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी घेऊन ही समिती काम करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. वडजे यांनी सांगितले. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे दोन्ही समाज एकच असून, यामध्ये फरक नसल्याचे मत या समितीने व्यक्त केले आहे; मात्र या वादाचा फायदा घेत समाजात मतभेद निर्माण करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवून नवीन समिती आरक्षणाचा मुद्दा हाती घेत असल्याचे वडजे यांनी स्पष्ट केले.<br /><br />शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण कृती समितीची स्थापना झाली होती; मात्र यामध्ये फूट पडल्याने सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची फेररचना करण्यात आली. दोन्ही संघर्ष समित्यांनंतर नव्याने स्थापन झालेल्या "मराठा संघर्ष समिती'मध्ये या नेत्यांना बगल देत, नवीन तरुण नेत्यांनी मराठा आरक्षणाची हाक दिली आहे.<br /><br />मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते किशनरावजी वरखिंडे, छावा संघटनेचे प्रा. देविदास वडजे, अध्यक्ष आण्णासाहेब जावळे आणि किसन खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन समिती काम करणार असल्याचे डॉ. वडजे यांनी स्पष्ट केले.<br /><br /><div class="NewsHeading">मराठा आरक्षणाच्या लढ्यात नारायण राणेंची उडी</div> <div class="NewsDetails">सकाळ वृत्तसेवा</div> <div class="DateTimeClass">Wednesday, October 06, 2010 AT 12:15 AM (IST) </div> <div class="TagsClass"> Tags: <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maratha%20reservation">maratha reservation</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=narayan%20rane"> narayan rane</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=vinayak%20mete"> vinayak mete</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=mumbai"> mumbai</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maharashtra"> maharashtra</a> </div> <div class="NewsDetails" style="padding-top: 10px;" id="div_NewsText"> <br />मुंबई - मराठा आरक्षण चर्चेत असतानाच आज महसूलमंत्री नारायण राणे यांनीही या प्रश्नाच्या लढ्यात उडी घेतली. सध्या सर्व समाजाला आरक्षण मिळत आहे. बहुजन समाजातही गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला राणे यांनी जलसंपदामंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्या साक्षीने पाठिंबा जाहीर केला. माथाडी कामगारांचे नेते (कै) अण्णासाहेब पाटील यांच्या सन्मानार्थ टपाल विभागाने काढलेल्या विशेष लिफाफ्याच्या अनावरणावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राणे बोलत होते.<br /><br />राणे यांनी "मराठा' या शब्दाचा थेट उच्चार टाळला. अण्णासाहेब पाटील यांनी बहुजनांच्या हितासाठी निर्भीडपणे लढा दिला, असे नमूद करून आरक्षणासाठी आपण निर्भीड होऊ नये असे कोणी सांगितले आहे का? असा सवाल त्यांनी मेटे यांना केला. मंत्रिमंडळात अजित पवार आणि जयंत पाटील कोणती भूमिका घेतील हे मला माहीत नाही; मात्र आरक्षणाच्या विषयात आपण मेटेंसोबत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.<br /><br />दरम्यान, मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बलांसाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली; मात्र त्याला पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, की अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या महामंडळाला निधी मिळावा यासाठी पुरवणी मागणीत तरतूद करण्याचा निर्णय घेतला जाईल. </div><br /><table width="1000" border="0" cellpadding="0" cellspacing="0"><tbody><tr><td colspan="2" width="810"><div class="SeparatorClass"><br /> </div> </td> <td rowspan="3" width="7"><br /></td> <td rowspan="3" valign="top" width="180"> <div style="padding-left: 10px; padding-top: 10px; display: none;"> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Index.htm">मुख्य पान</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Sampadakiya.htm">संपादकीय</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Features.htm">फीचर्स</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/FamilyDoctor.htm">फॅमिली डॉक्टर</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Kreeda.htm">क्रीडा</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Manoranjan.htm">मनोरंजन</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Pune.htm">पुणे</a></div> <div class="LeftMenuLinksActive"><a href="http://72.78.249.107/esakal/Mumbai.htm">मुंबई</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/WesternMaharashtra.htm">पश्चिम महाराष्ट्र</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/NorthernMaharashtra.htm">उत्तर महाराष्ट्र</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Marathvada.htm">मराठवाडा</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Vidarbha.htm">विदर्भ</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Kokan.htm">कोकण</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Maharashtra.htm">महाराष्ट्र</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Desh.htm">देश</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Videsh.htm">विदेश</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Arthavishwa.htm">अर्थविश्व</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Muktapeeth.htm">मुक्तपीठ</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Pailateer.htm">पैलतीर</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/SocialFoundation.htm">सोशल फाउंडेशन </a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/eSakalVishesh.htm">ई सकाळ विशेष</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Ranadhumali.htm">रणधुमाळी</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/LatestNews.htm">ताज्या बातम्या</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/Madhurangan.htm">मधुरांगण</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://72.78.249.107/esakal/26-11.htm">26/11</a></div> </div> <br /></td> </tr> <tr> <td valign="top" width="540"> <div style="padding-right: 20px;" id="NewsContainer"> <div class="NewsHeading">मराठा आरक्षण मागणीत नेत्यांकडून सौदेबाजी - नितेश राणे</div> <div class="NewsDetails">सकाळ वृत्तसेवा</div> <div class="DateTimeClass">Sunday, May 16, 2010 AT 12:00 AM (IST) </div> <div class="TagsClass"> Tags: <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=nitesh%20rane">nitesh rane</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maratha%20reservation"> maratha reservation</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=mumbai"> mumbai</a> </div> <div class="NewsDetails" style="padding-top: 10px;" id="div_NewsText"> <br />डोंबिवली : मराठा आरक्षणाची मागणी रास्त असून मराठा आरक्षण लढ्यात स्वाभिमान संघटना पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातून प्रामाणिक नेतृत्व घडविण्याची खरी गरज आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीत समाजाची काही नेतेमंडळी सौदेबाजी करीत आहेत. अशा गद्दार नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी येथे दिला.<br /><br />मराठा आरक्षण संघर्ष समिती कोकण विभागातर्फे येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात "मराठा आरक्षण निर्धार' मेळावा शुक्रवारी (ता.14) झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र चव्हाण, समितीचे विजयसिंह महाडिक, विजयसिंह पाटणकर, वामन भिलारे, सुरेंद्र ढवळे, अनिल नायगुडे, नगरसेवक विश्वनाथ राणे, तात्या माने, शाहू सावंत, प्रतिभा कदम, सीमा सावंत उपस्थित होते. या वेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष राणे यांनी सांगितले, की मराठा आरक्षणाच्या चळवळीत माझा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यावर मी बारीक नजर ठेवून असतो. महाराष्ट्राच्या निर्मितीचे 50 वे वर्ष साजरे करीत असताना मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.<br /><br />मराठा समाजाच्या अनेक नेतेमंडळींनी समाजाला विकण्याचे काम केले आहे. समाजाच्या नावाखाली सौदेबाजी केली आहे. त्यांना समाज जोपर्यंत शिक्षा देणार नाही तोपर्यंत समाजाला खरा नेता मिळणार नाही. मराठा समाजाच्या आर्थिक सुबत्ता आणि विकासासाठी आरक्षणाची गरज आहे. आरक्षण कशासाठी मागतो याचाही सारासार विचार होणे गरजेचे आहे. राजकीय आरक्षणाशी मी सहमत नाही. मराठा समाजातील तरुणांना रोजगार आणि शिक्षण मिळावे, यासाठी आरक्षणाची गरज आहे. या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेची ताकद पूर्णपणे समाजाच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सावंत यांनी केले. </div></div></td></tr></tbody></table><br /><div class="NewsHeading">मराठा आरक्षण समिती संघर्षाच्या पवित्र्यात</div> <div class="NewsDetails">-</div> <div class="DateTimeClass">Friday, April 09, 2010 AT 12:00 AM (IST) </div> <div class="TagsClass"> Tags: <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maratha%20reservation">maratha reservation</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=obc%20categery"> obc categery</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=mumbai">mumbai</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maharashtra">maharashtra</a> </div> मुंबई - मराठा समाजास इतर मागासवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी उत्पन्नाची अट शिथिल करून राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीने पुन्हा एकदा केली आहे. मराठा समाजास आरक्षण न मिळाल्यास यापुढील काळात आंदोलन उभारावे लागेल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. या संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी हे आरक्षण राज्यातील एकतृतीयांश जनतेस कसे लाभदायक ठरेल, हेदेखील सोदाहरण पटवून दिले. मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांना यापुढे संघटनेचे पदाधिकारी अशा खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारतील, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील बहुतांश मुले ही रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत याची खात्री शासनाने द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मूठभर मराठा श्रीमंतांकडे पाहून हा समाज श्रीमंत असल्याचा गैरसमज पसरविण्यापेक्षा एकूण समाजाचा सर्वांगीण विचार करून हे आरक्षण देण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले<br /><br /><div class="NewsHeading">मिळेल तेवढे घेऊ, बाकीचे नंतर पाहू!</div> <div class="NewsDetails">सकाळ वृत्तसेवा</div> <div class="DateTimeClass">Monday, March 22, 2010 AT 12:00 AM (IST) </div> <div class="TagsClass"> Tags: <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=maratha%20reservation">maratha reservation</a>, <a class="TagsLinkClass" href="http://72.78.249.107/esakal/SearchNews.aspx?tag=mumbai"> mumbai</a> </div> <div class="NewsDetails" style="padding-top: 10px;" id="div_NewsText"> <br />मुंबई - नोकरी, शिक्षण या क्षेत्रामध्ये जितके आरक्षण संमत करण्यात येईल तितके पदरात पाडून घेऊन, त्यानंतर भविष्यात पुढील वाटचाल निश्चित करू, अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुंबई अध्यक्ष अभिजित राणे यांनी आज गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा परिषदेत मांडली.<br /><br />मराठा आरक्षणाबाबत यापुढील काळात आपली भूमिका काय असावी, हे स्पष्ट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशदादा पाटील, मुंबई अध्यक्ष विजयसिंह पाटणकर; तसेच मुंबई-ठाण्यातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.<br /><br />मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे राणे यांनी या परिषदेमध्ये सांगितले. मराठा समाजाचा सर्वांगीण विकास, मराठा समाजातील आरक्षण, अखिल भारतीय मराठा महासंघाची वाटचाल, मराठा समाजाचे एकत्रीकरण, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा; तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका व आरक्षणाच्या प्रश्नांवरील लढतीची दिशा या परिषदेमध्ये ठरविण्यात आली. </div><br /></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-39283654338006028862010-11-30T00:38:00.000-08:002010-11-30T00:39:14.738-08:00आरक्षण धनाढ्यांना नव्हे; तर गोरगरीब मराठ्यांना !<table width="1000" border="0" cellpadding="0" cellspacing="0"><tbody><tr><td colspan="2" width="810"><div class="SeparatorClass"><br /> </div> </td> <td rowspan="3" width="7"><br /></td> <td rowspan="3" valign="top" width="180"> <div style="padding-left: 10px; padding-top: 10px; display: none;"> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Index.htm">मुख्य पान</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Sampadakiya.htm">संपादकीय</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Features.htm">फीचर्स</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/FamilyDoctor.htm">फॅमिली डॉक्टर</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Kreeda.htm">क्रीडा</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Manoranjan.htm">मनोरंजन</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Pune.htm">पुणे</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Mumbai.htm">मुंबई</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/WesternMaharashtra.htm">पश्चिम महाराष्ट्र</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/NorthernMaharashtra.htm">उत्तर महाराष्ट्र</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Marathvada.htm">मराठवाडा</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Vidarbha.htm">विदर्भ</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Kokan.htm">कोकण</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Maharashtra.htm">महाराष्ट्र</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Desh.htm">देश</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Videsh.htm">विदेश</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Arthavishwa.htm">अर्थविश्व</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Muktapeeth.htm">मुक्तपीठ</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Pailateer.htm">पैलतीर</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/SocialFoundation.htm">सोशल फाउंडेशन </a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Ranadhumali.htm">रणधुमाळी</a></div> <div class="LeftMenuLinksActive"><a href="http://epaper.esakal.com/esakal/LatestNews.htm">ताज्या बातम्या</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/Madhurangan.htm">मधुरांगण</a></div> <div class="LeftMenuLinks"><a href="http://epaper.esakal.com/esakal/26-11.htm">26/11</a></div> </div> <br /></td> </tr> <tr> <td valign="top" width="540"> <div style="padding-right: 20px;" id="NewsContainer"> <div class="NewsHeading">आरक्षण धनाढ्यांना नव्हे; तर गोरगरीब मराठ्यांना!</div> <div class="NewsDetails">सकाळ वृत्तसेवा</div> <div class="DateTimeClass">Thursday, January 28, 2010 AT 12:34 AM (IST) </div> <div class="TagsClass"> Tags: <a class="TagsLinkClass" href="http://epaper.esakal.com/esakal/SearchNews.aspx?tag=reservation">reservation</a>, <a class="TagsLinkClass" href="http://epaper.esakal.com/esakal/SearchNews.aspx?tag=maratha"> maratha</a>, <a class="TagsLinkClass" href="http://epaper.esakal.com/esakal/SearchNews.aspx?tag=mumbai"> mumbai</a> </div> <div class="NewsDetails" style="padding-top: 10px;" id="div_NewsText"> मुंबई - श्रीमंत मराठ्यांना नाही; तर गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी मराठा संघर्ष समितीचा लढा अविरत सुरू राहील, मराठा ही जात नसून तो समूह आहे; त्यामुळे कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक नसून कुणबी व मराठा हे जातीने एकच आहेत. त्यांच्या हक्कासाठी अविरत लढण्यासाठी शिवनेरी येथे मराठा संघर्ष समिती शपथग्रहण करणार असल्याची घोषणा आज मराठा संघर्ष समितीने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.<br /><br />कुणबी मराठा समाजास 2010 वर्षाच्या अखेरीपर्यंत शिक्षण, नोकऱ्यांमध्ये; तसेच महाविद्यालयांमध्ये आरक्षण मिळायला हवे, यासाठीही महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे याबाबत प्रबोधन करणार असल्याचा मानसही या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अविरत संघर्ष करण्याची भूमिका मांडत मराठा विकास संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, छावा संघटना, भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, मराठा समन्वय समिती, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा रियासत या साऱ्या संस्था-संघटनांनी एकत्र येऊन मराठा संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही औपचारिक चर्चा झाल्याचे यावेळी सांगितले. मराठा आरक्षणामागील भूमिका स्पष्ट करीत असताना मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही भेद नसल्याचे विषद केले. मराठा समाजास आरक्षण देण्याचे ठरवले तर त्याचा लाभ मराठा समाजातील श्रीमंत वर्गालाही मिळेल, धनाढ्य मराठा समाजातील मंडळीही या आरक्षणाचे फायदे घेतील, अशी आवई उठविण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणाच्या सवलती मराठा समाजातील गोरगरीब जनतेसाठी असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षण आणि महाविद्यालयांमध्ये आरक्षण मिळविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय क्षेत्रात आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानसही संघर्ष समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.<br /><br />महाराष्ट्र शासनाने कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी असे जातीचे उल्लेख करणाऱ्यांना "ओबीसी'चे लाभ दिले. फक्त मराठा जात असणाऱ्यांना मात्र त्यातून वगळले. मात्र कुणबी आणि मराठा असा भेदाभेद नसून 1947 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, मराठा ही जात मागासलेली जात आहे; तसेच 1955 मध्ये कालेलकर आयोगाने भारतातील 2399 जातींचा "ओबीसी' मध्ये समावेश केल्याचे दाखले असल्याचे संदर्भही यावेळी संघर्ष समितीने यावेळी दिले. दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी करणारे विनायक मेटे यावेळी अनुपस्थित होते. </div></div></td></tr></tbody></table>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-83089084698920250502010-11-30T00:24:00.000-08:002010-11-30T00:26:33.505-08:00मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAevzysokyKzK0WSJEYJ13XYfwzYYLb3eB2E_kNASBPUyKFFXjDzzK0sL5mkrTi1mq5Qhjv_mvFHBwE1hAjmTDx1LjBn2KaV-vGTT9aUg2xj1qUrfk4IQA8mJPetuHeqeGa55YB-_n_wtD/s1600/epaperimages_29112010_29112010-md-pun-9_1244593.JPG"><img style="cursor: pointer; width: 371px; height: 400px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAevzysokyKzK0WSJEYJ13XYfwzYYLb3eB2E_kNASBPUyKFFXjDzzK0sL5mkrTi1mq5Qhjv_mvFHBwE1hAjmTDx1LjBn2KaV-vGTT9aUg2xj1qUrfk4IQA8mJPetuHeqeGa55YB-_n_wtD/s400/epaperimages_29112010_29112010-md-pun-9_1244593.JPG" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5545256129408129250" border="0" /></a><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg7omr-X7hflPGMO6wQfrPzTs6stI2wFkAcnAiCYm0KU8aziBmpWLCcb-DFNerCCNbH4MxchRtS8xSDft8csEhnsIyQQp_l2FFjKH2DEtx0ygLZ7dUnu9lM_r02UWcPhcoa2LsAdD-w30E/s1600/epaperimages_29112010_29112010-md-kol-1_1326265.JPG"><img style="cursor: pointer; width: 379px; height: 400px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhg7omr-X7hflPGMO6wQfrPzTs6stI2wFkAcnAiCYm0KU8aziBmpWLCcb-DFNerCCNbH4MxchRtS8xSDft8csEhnsIyQQp_l2FFjKH2DEtx0ygLZ7dUnu9lM_r02UWcPhcoa2LsAdD-w30E/s400/epaperimages_29112010_29112010-md-kol-1_1326265.JPG" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5545256207218326530" border="0" /></a>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-25849706575772431332010-11-29T01:56:00.000-08:002010-11-29T02:00:07.331-08:00मराठा आरक्षणाला विरोध नाही..<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhbh3C0f_KH18YUo_7Yyi_vKgi1iC3TMwkC5QBsRkQYC5GsfisYKdtQ5o0zNy2W37uA-BhdrjCZUDpszq1ZMsz0kSWPN4QbgTSa8ujPwUvPWr8kQVaIrHrQgyIWv0y_wLuC7oTlhdfGyMZJ/s1600/epaperimages_29112010_29112010-md-pun-1_1114812.JPG"><img style="cursor: pointer; width: 400px; height: 154px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhbh3C0f_KH18YUo_7Yyi_vKgi1iC3TMwkC5QBsRkQYC5GsfisYKdtQ5o0zNy2W37uA-BhdrjCZUDpszq1ZMsz0kSWPN4QbgTSa8ujPwUvPWr8kQVaIrHrQgyIWv0y_wLuC7oTlhdfGyMZJ/s400/epaperimages_29112010_29112010-md-pun-1_1114812.JPG" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5544908723790828306" border="0" /></a><br /><br /><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjG1ojX9DcrUeXs0jstniAZh7FX-f_PTRGhSFAc3XAWfFpWP4MAd_v-Xy1HFFr1wR5QT-4PK8L6hYn0lSiqOmLSRl2ulE4RHPjTumbCOENeLOjJnAq_p7DV_9ELgJUowbhukl_7yYiSynM7/s1600/epaperimages_29112010_29112010-md-pun-6_1711796.JPG"><img style="cursor: pointer; width: 81px; height: 400px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjG1ojX9DcrUeXs0jstniAZh7FX-f_PTRGhSFAc3XAWfFpWP4MAd_v-Xy1HFFr1wR5QT-4PK8L6hYn0lSiqOmLSRl2ulE4RHPjTumbCOENeLOjJnAq_p7DV_9ELgJUowbhukl_7yYiSynM7/s400/epaperimages_29112010_29112010-md-pun-6_1711796.JPG" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5544909162085406610" border="0" /></a>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-12868026723165173882010-08-13T00:21:00.000-07:002010-08-13T00:22:10.363-07:00मराठा समाजाला आर्थिक सवलती?<span style="font-size:130%;color:#ff6600;">राज्य सरकारची अनुकूलता आरक्षणाबाबत कायदा खात्याचे मत घेणार</span><br />म. टा. खास प्रतिनिधी । मुंबई इतर मागासवर्गीयांप्रमाणे मराठा समाजाला आर्थिक सवलती देण्यास राज्य सरकार अनुकूल असून त्याबाबत लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा महासंघाच्या पदाधिका-यांना दिले. मात्र शिक्षण आणि नोक-यांमध्ये आरक्षण देण्याबाबत राज्याचे विधी व न्याय खाते कोर्टाने दिलेले निर्णय तपासेल, त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे, तसेच अन्य मागासवर्गीयांप्रमाणे आर्थिक सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली, तेव्हा उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. मराठा महासंघाचे सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रथम ओबीसींमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी केली, मात्र ती नाकारण्यात आली. मात्र या शिष्टमंडळाची आर्थिक सवलती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी कबूल केली आहे. त्याबाबत लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. तामिळनाडू राज्याने मागास तसेच अन्य जातींना ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण दिल्याचा दावा मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला. त्यावर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याबाबत अन्य राज्यातील आरक्षण, तसेच कोर्टाचे निकाल विधी व न्याय खात्यामार्फत तपासण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सराफ आयोग नेमला असून त्यांना लवकर अहवाल देण्यास सांगण्यात येईल, असेही आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. भुजबळ यांच्याशी शाब्दिक चकमक मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या सराफ आयोगावर हरी नरके यांची नियुक्ती का करण्यात आली, ते तर ओबीसींच्या बाजूने लेखन करतात, असा सवाल मराठा महासंघाच्या सुरेश पाटील यांनी केला. त्यावर सराफ आयोगातील पाचपैकी तीन सदस्य मराठा समाजाचे आहेत, सगळेच मराठा समाजाचे नेमायचे का, असा उलट सवाल उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या शिष्टमंडळाला केला.Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-7648977919457783982010-08-13T00:15:00.000-07:002010-08-13T00:19:47.554-07:00मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास ९ ऑगस्टला रास्ता रोकोमराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास ९ ऑगस्टला रास्ता रोको<br /><a class="addthis_button" href="http://www.addthis.com/bookmark.php?v=250&username=nitin1905"></a><br /><br /><a title="Print" onclick="window.open(this.href,'win2','status=no,toolbar=no,scrollbars=yes,titlebar=no,menubar=no,resizable=yes,width=640,height=480,directories=no,location=no'); return false;" href="http://www.loksatta.com/index.php?view=article&catid=26%3A2009-07-09-02-01-20&id=87931%3A2010-07-21-18-46-07&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=3" rel="nofollow"></a><br /><a title="E-mail" onclick="window.open(this.href,'win2','width=400,height=350,menubar=yes,resizable=yes'); return false;" href="http://www.loksatta.com/index.php?option=com_mailto&tmpl=component&link=aHR0cDovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vaW5kZXgucGhwP29wdGlvbj1jb21fY29udGVudCZ2aWV3PWFydGljbGUmaWQ9ODc5MzE6MjAxMC0wNy0yMS0xOC00Ni0wNyZjYXRpZD0yNjoyMDA5LTA3LTA5LTAyLTAxLTIwJkl0ZW1pZD0z"></a><span style="font-size:180%;"><span style="color:#ff0000;">मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास ९ ऑगस्टला रास्ता रोको</span> </span><br /><span style="font-size:180%;"><br /></span>मुंबई, २१ जुलै / प्रतिनिधीमराठा समाजाला सहजासहजी आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी लढाई करावी लागणार असून, ती करताना गनिमी काव्याने लढा द्यावा लागेल, अशी भावना मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या बैठकीत उमटली असून येत्या ५ ऑगस्टपूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास ९ ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीकडून देण्यात आला आहे. दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि समविचारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्यासह समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष विजयसिंह पाटणकर, ब्रिगेडिअर सुधीर सांवत, पत्रकार प्रकाश पोहरे, विजयसिंह महाडिक, अनिल नाईकडे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठा आरक्षणाखेरीज, जेम्स लेन प्रकरण, शिवरायांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारक आणि मराठा समाजातील मुला-मुलींना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याबाबतचा अध्यादेश या चार मुद्दय़ांवर हे आंदोलन छेडण्यात आले आहे, अशी माहिती पाटणकर यांनी दिली. जेम्स लेन प्रकरणी संपूर्ण मराठा समाज एकत्र आणल्यास आरक्षणाचा प्रश्न आपोआप सुटेल, असे मत ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. जेम्स लेनला मदत करणारे सापडले, तर त्यांचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही. मग, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली, तरी चालेल, अशा शब्दांत विजयसिंह महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-22156017706348905272009-06-08T02:12:00.000-07:002009-06-08T02:15:42.151-07:00<span class=""><span style="font-size:180%;">आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेणार नाही - विनायक मेटे</span> </span><br />मुंबई - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने 30 जूनपर्यंत तातडीने बैठक बोलावून निर्णय घ्यावा; अन्यथा 1 जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात 10 दिवस आरक्षण यात्रा काढण्यात येतील. मराठा कार्यकर्ते जागे झाले, तर मराठा आरक्षणाच्या विरोधकांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिला. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाची भूमिका घेणार नाही, असे नमूद करीत मेटे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे संकेत दिले आहेत.'मराठा समन्वय समिती'तर्फे आज येथील षण्मुखानंद सभागृहात 'मराठा आरक्षण इशारा मेळावा' घेण्यात आला. या वेळी बोलताना, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचे विश्लेषण अत्यंत चुकीचे असल्याचे मेटे यांनी सांगितले. हे विश्लेषण म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' असा प्रकार आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी रचलेले हे षड्यंत्र आहे, असा आरोपही मेटे यांनी केला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन दिले आहे. त्यांचे हे समर्थन केवळ निवडणुकीपुरते होते की खरे होते याची पडताळणीही आता होईल, असे उद्गार मेटे यांनी काढले. मराठा समाजाला ओबीसींच्या वाट्यातील एक टक्काही आरक्षण नको आहे. तुमच्या-आमच्यात भेदाभेद नको, वादावादी नको. आमची तुमच्याबरोबर चर्चेची तयारी आहे; त्यात मराठा आरक्षणाची मागणी पटवून देण्यात अपयशी ठरलो, तर आरक्षण मागणार नाही, असे अवाहनही मेटे यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांना केले.गेल्या काही काळात छत्रपती शिवाजी महाराजांसह विविध महापुरुषांना जातींमध्ये बांधण्याचे काम होत आहे. हे थांबले पाहिजे. राज्य सरकार झोपले आहे, म्हणूनच असे वाद होतात. वेळीच लक्ष घालून सरकारने हे वाद मिटवले पाहिजेत, असे मतही मेटे यांनी व्यक्त केले. तसेच काही लोक गळूसारखे समाजाला चिकटले आहेत. स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी समाजाच्या हिताला नख लावीत आहेत, अशी टीकाही मराठा समन्वय समिती बरखास्तीबाबत झालेल्या वादाचा उल्लेख करून मेटे यांनी केली.मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मराठा मतांशिवाय आपले पुतणे निवडून येत नाहीत हे लक्षात आल्यावर शरद पवार यांच्यामार्फत मेटेंना प्रचारासाठी येण्यास राजी केले. त्यानंतर नाशिकची जागा निवडून आली, असा टोला बाप्पा सावंत यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना या वेळी लगावला.Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-71693079834857447212009-02-17T02:37:00.000-08:002009-02-17T02:39:20.707-08:00<p><span style="font-size:180%;">मराठा आरक्षणासाठी शिवनेरी येथे आंदोलन.</span></p><p>हिंगोली - मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी गुरुवारी किल्ले शिवनेरी येथे आंदोलन केले जाणार असून, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे यांनी दिला आहे.याबाबत संभाजी ब्रिगेडतर्फे प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा व आरक्षणाची मर्यादा वाढवून तीस टक्के आरक्षण मराठा समाजाला द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मागील काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही, सनदी मार्गाने आंदोलन केल्यानंतरही शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊन विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे आता आरक्षण देता की चालते होता, ही भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली असून, मराठा ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन विकासाची संधी द्या, अन्यथा गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता लावण्याची वेळ येत असताना कुठलाच निर्णय होत नसल्याने शासनाचा निषेध करीत आंदोलन केले जाणार आहे.या आरक्षण आंदोलनात हजारो संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश सचिव मनोज आखरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दत्ता बोंढारे, राजू गोडबान, जगदीश देशमुख, मधुकर ढवळे, संतोष जाधव, श्याम गायकवाड, पांडुरंग ढवळे, गंगाधर इंगोले, प्रदीप खोंडे, आंबादास सोळंके, अशोक गव्हाणे, गजानन वानखेडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.</p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-7794903349151925352009-01-24T02:15:00.001-08:002009-01-24T02:15:52.824-08:00<span style="font-size:180%;color:#ff6600;">आरक्षणासाठी 'करो या मरो'</span><br /><span style="font-size:180%;"><span style="color:#330033;"><span style="font-size:100%;">मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 'करो या मरो' आंदोलनास प्रारंभ करण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी आणि रायगडावर मंत्र्यांना पाय ठेऊन न देण्याचे ठरवण्यात आले असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीला खेडेकर, समितीचे अध्यक्ष शशिकांत पवार, मराठा महासंघाचे अध्यक्ष अंकुश पाटील, सरचिटणीस राजेंद कोंढरे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते. एक फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा. १५ फेब्रुवारीपूवीर् आरक्षण मिळाले नाही, तर बीड येथे होणाऱ्या महामेळाव्यात राजकीय हत्या की आत्महत्या करायची, हे ठरवण्यात येणार असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण काढायचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. मात्र, ते निवडणुकीत उमेदवारांना पाडण्याचे बोलत असतील, तर आम्हीही पाडू शकतो, असे आव्हान खेडेकर यांनी दिले. राज्यातील ९० आमदारांचा उघड पाठिंबा आहे. त्यांच्यासह १३२ आमदार पाठिशी असल्याचा दावा खेडेकर यांनी केला.</span> </span></span>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-3353556154126532432009-01-24T01:54:00.000-08:002009-01-24T02:12:35.230-08:00<span style="font-size:180%;">मराठा आरक्षणासाठी मुंबईत महामेळावा</span><br />सरकारने मराठा समाजाचे अन्य मागासवगीर्यांत आरक्षण करावे, या मागणीसाठी एक फेब्रुवारीला मुंबईत मराठा आरक्षण महामेळावा होणार असल्याचे सांगतानाच, आमच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर दिसत नाही, असा आरोप मराठा समन्वय समितीचे विनायकराव मेटे यांनी येथे केला. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी मेटे औरंगाबादेत आले होते. 'लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हे आरक्षण जाहीर झाले नाही तर तमाम मराठा समाज सध्याच्या राजवटीच्या विरोधात भूमिका घेण्यास मागे पाहणार नाही. त्यासाठी मराठा समाजाला इतर मागासवगीर्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी २००४मध्ये नेमलेल्या बापट समितीचा अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत फेरविचारार्थ पाठवणे व न्यायमूतीर् सराफ आयोगाला विशिष्ट कालमर्यादा ठरवून नव्याने अहवाल मागविणे अत्यावश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया तातडीने करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर मराठा समाजाचे आरक्षण जाहीर होणे आवश्यक आहे अन्यथा या समाजाला आपली मतपेढी म्हणून गृहित धरू नये, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आदी सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे<br /><span style="font-size:180%;"><span class=""></span></span><br /><span style="font-size:180%;">सहकारमंत्र्यांच्या बंगल्यात महिलांनी कोंडून घेतले!</span><br />मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 'जिजाऊ ब्रिगेड'च्या महिला कार्यर्कत्यांनी बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रालयासमोरील सरकारी बंगल्यात घुसून स्वत:ला कोंडून घेतले. या महिलांना बाहेर येण्यास अनेक विनवण्या करूनही त्या बाहेर आल्या नाहीत. अखेर मुख्यमंत्र्यांशी आरक्षणावर आपली चर्चा घडवून आणतो, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिल्यानंतर या महिला बाहेर आल्या! बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने पाटील सकाळी मंत्रालयात गेले होते. दुपारी २१ महिलांचा गट पाटील यांच्या बंगल्यावर थडकला. अभ्यागत म्हणून आलेल्या महिलांची तेथील कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करायच्या आतच त्यांनी बंगल्यात घुसून आतून कड्या लावून घेतल्या. या अनोख्या आंदोलनामुळे बंगल्यावरील कर्मचारीही गोंधळले. त्यांनी तत्काळ हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. पाटील मंत्रिमंडळाची बैठक सोडून बंगल्यावर आले. खिडक्या बंद करण्यात आल्याने तसेच पडदेही लावून घेण्यात आल्याने पाटील यांनाही नेमके आत काय सुरू आहे, ते कळत नव्हते. त्यातूनच त्यांनी आतील महिलांशी संवाद साधून त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर बऱ्याच विनवण्या केल्यानंतर, आरक्षणाच्या विषयावर आमची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्या, अशी मागणी त्यांनी पुढे केली. ही मागणी मान्य करताच या महिला बंगल्याबाहेर आल्या. तोवर पाटील यांनी आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव यांना बंगल्यावर बोलावून घेतले होते. या महिलांपैकी पाच महिलांना शोभा बच्छाव मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्या. त्यावेळी या महिलांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. ........<br />दबावतंत्र थांबवा! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या भावना भडकावून दबावतंत्र आणण्याचा प्रकार आता थांबवा. मराठा समाजाचे आरक्षण हा सामाजिक विषय असून त्याचदृष्टीने याकडे पाहिले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिला. आरक्षणाबाबत आयोग तसेच मंत्रिमंडळाची उपसमितीही नेमण्यात आली कायदेशीर बाबी तपासून निर्णय होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून काही महिला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यात घुसल्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. या आंदोलनाचा समाचार घेताना ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्दा हा सामाजिक विषय असून त्याला न्याय देण्याचीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमण्यात आला असून आयोगाने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात आहेत.<br /><br /><p><br /><span style="font-size:180%;color:#ff6600;">मराठा संघटनांचा मंत्र्याच्या बंगल्यावर कब्जा</span></p><p>मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी छावा, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर हल्लाबोल केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ हा बंगला आपल्या ताब्यात घेतला होता. मराठ्यांच्या आरक्षणाचा राडा आता पुन्हा एकदा पेटत असून, मुंबईत या संघटनांनी आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलानाचा पुढील भाग म्हणून, या संघटनांनी बुधवारी मंत्रालयासमोरील हर्षवर्धन पाटील यांच्या ए-६ या बंगल्यावर आक्रमण केले. या हल्ल्यात काही महिला कार्यकर्त्यांनी स्वतःला बंगल्यात कोंडून घेतले. पण नंतर पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलांनी आंदोलन मांगे घेतले, आणि त्या बंगल्याबाहेर आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.<br /><br /><br /></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-84899884688037461372009-01-13T08:39:00.000-08:002009-01-13T08:50:24.168-08:00लोकसभेपुर्वी आरक्षण द्या,अन्यथा....<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzBLIXItvGEvcJSN2rKPm-9mfqFROvKj4KWmn6gqYrCxAqqCS_jomO-A46FnGzPkz14aeu17x0fgr69MYZDWafXYALQ4e4y4aAPJ5sN3_z_NzokDTz-oeAP_MTNUjmiJ3ld1y_MNwXdwsh/s1600-h/buldhana_a02.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5290820299335744706" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 294px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzBLIXItvGEvcJSN2rKPm-9mfqFROvKj4KWmn6gqYrCxAqqCS_jomO-A46FnGzPkz14aeu17x0fgr69MYZDWafXYALQ4e4y4aAPJ5sN3_z_NzokDTz-oeAP_MTNUjmiJ3ld1y_MNwXdwsh/s400/buldhana_a02.jpg" border="0" /></a><br /><br /><div><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7d7yuzSnYRF0umdsWVWmqqKiDsJshxv8_gV1fxIm6fDtjlzAf2BZlHFS6iU-_A7wkXaBp38Canus-fT5WWLSSSa8kRSO60SKJTUkrZlEnP9MdtTr5V1e8Yf3jJZ2HoM8v10udUIDni2-Q/s1600-h/a03.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5290819799391784658" style="WIDTH: 319px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7d7yuzSnYRF0umdsWVWmqqKiDsJshxv8_gV1fxIm6fDtjlzAf2BZlHFS6iU-_A7wkXaBp38Canus-fT5WWLSSSa8kRSO60SKJTUkrZlEnP9MdtTr5V1e8Yf3jJZ2HoM8v10udUIDni2-Q/s400/a03.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgoKsVteiW9ey3jrws4jYv7gwqPGE5lPHj-WGroT_y4GFy1aqdAeZzRICEDaovbHua8mP64zL3Mr7wrftimpxEScXKYMyRO7o3sbJLY29voXvyeBZc4D67KRSCk-eMyiZPdLxKesbdgQQ1Q/s1600-h/b02.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5290820010191985410" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 300px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgoKsVteiW9ey3jrws4jYv7gwqPGE5lPHj-WGroT_y4GFy1aqdAeZzRICEDaovbHua8mP64zL3Mr7wrftimpxEScXKYMyRO7o3sbJLY29voXvyeBZc4D67KRSCk-eMyiZPdLxKesbdgQQ1Q/s400/b02.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipep13faLv4hlHNcrTNkRfX0g1WBj2NEF-vW0NpnQ0Bfdf5MbAMB8Ld_lQEHS1yUqxsJFeSqAedweJcbiKByTztqkyq7KLKPM8L1PSFcQA8sRkbiPXEZXCM-Wut6EQPDHm3VkPmCTjtAiB/s1600-h/lokmat+shivdharm.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5290820489862725954" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 207px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEipep13faLv4hlHNcrTNkRfX0g1WBj2NEF-vW0NpnQ0Bfdf5MbAMB8Ld_lQEHS1yUqxsJFeSqAedweJcbiKByTztqkyq7KLKPM8L1PSFcQA8sRkbiPXEZXCM-Wut6EQPDHm3VkPmCTjtAiB/s400/lokmat+shivdharm.JPG" border="0" /></a><br /><div></div></div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-39796435544257762502009-01-10T19:10:00.000-08:002009-01-10T19:29:35.354-08:00मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuaZCH55pgeqNqh8VRU0v4Ba7zpup0l9-9lCgYGRgmx8cQHof2RD76TlgCiQz7ozdSmmmoKpdgDujGNneWiiqTSBP9K5q8hz-hDHsrQ8GnE1iaaY5NQIPHi-w2v0UsLNEuZ8UycEpxxon4/s1600-h/washim_f01.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289872093365165602" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 196px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuaZCH55pgeqNqh8VRU0v4Ba7zpup0l9-9lCgYGRgmx8cQHof2RD76TlgCiQz7ozdSmmmoKpdgDujGNneWiiqTSBP9K5q8hz-hDHsrQ8GnE1iaaY5NQIPHi-w2v0UsLNEuZ8UycEpxxon4/s400/washim_f01.jpg" border="0" /></a><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAJ05jR68ejzKkUvajwQMITPGgxlRtVp5HphWXsHOJ51DYQZDspT0PbdOu5iejtXC3yC2sI2qPG7HuSv7MSBb0V8rxdPQzoExchIyFUBXckyXHOy0kdsVpNw1glOprt0F5OFGGOfEg8xCf/s1600-h/buldhana_a04.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289871524454899618" style="WIDTH: 294px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAJ05jR68ejzKkUvajwQMITPGgxlRtVp5HphWXsHOJ51DYQZDspT0PbdOu5iejtXC3yC2sI2qPG7HuSv7MSBb0V8rxdPQzoExchIyFUBXckyXHOy0kdsVpNw1glOprt0F5OFGGOfEg8xCf/s400/buldhana_a04.jpg" border="0" /></a><br /><br /><div><span style="font-size:130%;"><span style="color:#ff6600;">आरक्षणासाठी आंदोलनाचे धोरण एक फेब्रुवारीला ठरणार - विनायक मेटे</span></span><br /><span style="font-size:85%;">नांदेड</span>, ता. १० - लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला सर्व क्षेत्रात २५ टक्के आरक्षण लागू करावे, याबाबत मराठा समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातून आरक्षण जनजागृती यात्रा निघाली असून, त्याचा समारोप एक फेब्रुवारीला मुंबईच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात करण्यात येणार आहे. याचवेळी आरक्षणाच्या भूमिकेवरून आंदोलनाची रणनिती ठरविण्यात येईल, अशी माहिती मराठा समन्वय समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी शनिवारी (ता. दहा) येथे पत्रकार परिषदेत दिली. आरक्षण जनजागृती यात्रा शुक्रवारी (ता. नऊ) नांदेड जिल्ह्यात आली. लोहा येथील सभा आटोपल्यानंतर परभणी जिल्ह्यात जाण्यापूर्वी त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती आर. एम. बापट यांचा अहवाल मराठा समाजाच्या विरोधात आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून २५ टक्के आरक्षण दिलेच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी लोकशाही पद्धतीने अनेक आंदोलने केली आहेत. न्यायमूर्ती बापट यांनी आपला अहवाल मराठा समाजाच्या विरोधात दिला. या अहवालाची राज्यात अनेक ठिकाणी होळी करण्यात आली. आयोगातील एक सदस्य डॉ. रावसाहेब कसबे यांची नेमणूक छगन भुजबळ यांच्या आग्रहाखातर करण्यात आली, असा आरोपही श्री. मेटे यांनी केला. "उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड व डॉ. कसबे पूर्वीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. न्यायमूर्ती बापट आयोगाचा अहवाल फेरविचारासाठी पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला डॉ. मनीष वडजे, सतीश किन्हाळकर, बाळासाहेब बोकारे आदींची उपस्थिती होती.<br /><br /><span style="font-size:130%;">आरक्षणाची लढाई शासनाविरुद्ध - विनायक मेटे</span><br /><span style="font-size:85%;">परभणी</span>, ता. १० - मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही समाजाने विरोध करू नये, आरक्षणाची ही लढाई शासनाविरुद्धची आहे, असे नमूद करून मराठा लोकप्रतिनिधींनी या लढ्यात सहभाग नोंदविला नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी (ता. १०) येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर रथयात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज येथे आली. त्या वेळी जागृती मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात श्री. मेटे बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजातील नेत्यांनी जातीचे राजकारण कधीच केले नाही. त्यामुळे मराठा समाज जातीयवादी नाही. इतर बहुजनांना घेऊन चालणारा हा समाज आता अडचणीत आला आहे. यासाठी इतर समाजांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा. आमच्या रास्त मागणीला कोणी आडफाटा आणत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची ताकद आमच्यात आहे, हे शासन चालविणाऱ्यांनी समजून घ्यावे. आमची सहनशीलता पाहिली, आमचा उद्रेक पाहू नये. अरुण पेडगावकर यांना "मराठा मित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. आसाराम लोमटे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी श्री. मेटे यांचा सत्कार केला. "शिवसंग्राम'चे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजयसिंह मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बब्रुवान शेंडगे यांनी केले. प्रास्तविक बाळासाहेब मोहिते पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मराठा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष धाराजी भुसारे, डॉ. शंकरराव देशमुख, ज्ञानोबा माऊली शिंदे, डॉ. आर्यन चाटे, राजेंद्र थोरात, पांडुरंग खिस्ते, प्रवीण चव्हाण, त्र्यंबक डोंगरे, मधू नायक, गोविंद पोंडे, मधुकर भालेराव, प्रकाश भोसले आदींनी पुढाकार घेतला.<br /><span style="font-size:130%;">मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका - विनायक मेटे</span><br /><span style="font-size:85%;">अहमदपूर</span>, ता. १० - मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत न पाहता त्यांना आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी माजी आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण यात्रेच्या अनुषंगाने विमलबाई देशमुख कन्या शाळेत शुक्रवारी (ता. नऊ) झालेल्या सभेत श्री. मेटे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती दिलीप देशमुख, डी. बी. लोहारे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सोमेश्वर कदम, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील टाकळगावकर, विजयसिंह महाडिक, शंकरराव जाधव, बालासाहेब जगताप, भारत रेड्डी, बाळासाहेब धानोरकर, विनायक भोसले, विनायक चोबळीकर, बालाजी आगलावे यांची उपस्थिती होती. श्री. मेटे म्हणाले, राज्यकर्ते मराठा समाजाला झुलत ठेवत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही तर त्याचे दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतील. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना २५ टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. सत्तेत असणारे मराठा समाजाचे नेते आरक्षणाच्या अनुषंगाने काहीच बोलत नाहीत तसेच काही कृतीही करत नाहीत. त्यामुळे त्यांना यापुढे सत्तेपासून वंचित राहावे लागेल. जिल्हा परिषद सदस्य श्री. पाटील यांनी मराठा आरक्षण यात्रेस पाठिंबा व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण वंगे यांनी केले. सूत्रसंचालन विलास साळुंके यांनी केले, तर आभार प्रा. अनंत माने यांनी मानले.</div></div>Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-42675186473582411752009-01-10T02:15:00.000-08:002009-01-10T02:27:43.161-08:00आरक्षणासाठी लोकप्रतिनिधिंवर व शासनावर दबाव<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiUgQQKUPnFc03j8fMSWGH0qJoDM8P25oYurM8oZ3z4wFtw-kOarLAsyF9jdApU30h68yz0a5RYY7EyJh7zlsoZnlPaafdWc8jWDNHA-QrYaRL2UxThxNGUTOQdjO_9r_50EpCkSWkwQOI/s1600-h/marath+selu.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289608576308079234" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 128px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiUgQQKUPnFc03j8fMSWGH0qJoDM8P25oYurM8oZ3z4wFtw-kOarLAsyF9jdApU30h68yz0a5RYY7EyJh7zlsoZnlPaafdWc8jWDNHA-QrYaRL2UxThxNGUTOQdjO_9r_50EpCkSWkwQOI/s400/marath+selu.JPG" border="0" /></a><br /><div><div><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9yXaoE2z6yCpFyBt_GW4Bzf9JMXzA5wCqVYKeeCUhftHI_QXFCC_u4oMAq-yRCdHA7QJPo0mhirYMt2JT4z6bdpQa_K5uFTZ28DUojNV_Z8u9-cs-Y9lNZh5KSC31jumrJlnV7k4F5pLQ/s1600-h/washim_e06.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289607385454295122" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 170px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9yXaoE2z6yCpFyBt_GW4Bzf9JMXzA5wCqVYKeeCUhftHI_QXFCC_u4oMAq-yRCdHA7QJPo0mhirYMt2JT4z6bdpQa_K5uFTZ28DUojNV_Z8u9-cs-Y9lNZh5KSC31jumrJlnV7k4F5pLQ/s400/washim_e06.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3ltd-gWeyIyAcOmHkwsXIlAN7ybdcAugb_RZadObS4CDPHQnL21ku06ku5XvlzUeRjOBXUpPjOstl6JIhxyYKwziw1rQDKh_n5Rj0JepwEWPpO2_cGuLnC47RHMNb373Qfg2I57K4heW1/s1600-h/bhujbal+maratha.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289608035694816722" style="WIDTH: 342px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg3ltd-gWeyIyAcOmHkwsXIlAN7ybdcAugb_RZadObS4CDPHQnL21ku06ku5XvlzUeRjOBXUpPjOstl6JIhxyYKwziw1rQDKh_n5Rj0JepwEWPpO2_cGuLnC47RHMNb373Qfg2I57K4heW1/s400/bhujbal+maratha.JPG" border="0" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiomGtZrv8ghDeUJ-TSNOxMoqm_onbWWLmTb_ZMh_EDAszKzm3LycrqO_PKfdZSuhoudnwE0eVobyiOnQr_ZjJhpRjhQOxIwYL8iBjAWeDOG-9i40WmFvBHZncbjHTgnsmbrtV7iHdFMFK5/s1600-h/11133796.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289607790607897730" style="WIDTH: 340px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiomGtZrv8ghDeUJ-TSNOxMoqm_onbWWLmTb_ZMh_EDAszKzm3LycrqO_PKfdZSuhoudnwE0eVobyiOnQr_ZjJhpRjhQOxIwYL8iBjAWeDOG-9i40WmFvBHZncbjHTgnsmbrtV7iHdFMFK5/s400/11133796.jpg" border="0" /></a><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9rgXm83AJRBq-Wy8Ozlk6i1U7HOLNjn_OBqOy_VDrMTPrZy1oDiUMO7jKcwn_7B5sFbwC6ScZGtsN47f9aGgLiYENacRpYctM07SqRyfUMIXT9P47wzxYj0vhbmsvsubYZG0BDNhwjTdl/s1600-h/washim_a06.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289607051464823250" style="WIDTH: 258px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9rgXm83AJRBq-Wy8Ozlk6i1U7HOLNjn_OBqOy_VDrMTPrZy1oDiUMO7jKcwn_7B5sFbwC6ScZGtsN47f9aGgLiYENacRpYctM07SqRyfUMIXT9P47wzxYj0vhbmsvsubYZG0BDNhwjTdl/s400/washim_a06.jpg" border="0" /></a><br /><div></div></div></div></div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-30051282047659959062009-01-08T21:45:00.000-08:002009-01-08T22:11:26.123-08:00मराठा समाजाला पाच टक्के आरक्षण मिळेल - चंद्रकांत पाटील<div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyXXO0Fw8MB4CDEIhyphenhyphenVSZ3EtVbItH3y3GS6GNVee_205yELJlFhjG3Lcwqe522UUdnSlF00JqBUa__v4ezdMv1ZDp6eZB1JszibasTlOQ_p0gShoScn5dMB1iiGrahNH3x_imexG7rwwRy/s1600-h/pathak+dakhal.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289169035595953842" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 147px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyXXO0Fw8MB4CDEIhyphenhyphenVSZ3EtVbItH3y3GS6GNVee_205yELJlFhjG3Lcwqe522UUdnSlF00JqBUa__v4ezdMv1ZDp6eZB1JszibasTlOQ_p0gShoScn5dMB1iiGrahNH3x_imexG7rwwRy/s400/pathak+dakhal.JPG" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKwktgiR5yn5CukleYxjAYM2ooWeN894_IUumqlvtiNikVqnh70cVJHME_nyZugTDN0LN8ovM7O_u25X0-YilbSR2d8jBqnZzV4Pe5kvSAaBMAgOQdSrWDCCuQdFwh8r74Xt_t9DBbdwus/s1600-h/hingoli+maratha.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5289172341594720738" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 108px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKwktgiR5yn5CukleYxjAYM2ooWeN894_IUumqlvtiNikVqnh70cVJHME_nyZugTDN0LN8ovM7O_u25X0-YilbSR2d8jBqnZzV4Pe5kvSAaBMAgOQdSrWDCCuQdFwh8r74Xt_t9DBbdwus/s400/hingoli+maratha.JPG" border="0" /></a><br /><br /><div><span style="font-size:130%;">मराठा समाजाला पाच टक्के आरक्षण मिळेल - चंद्रकांत</span> <span style="font-size:130%;">पाटील </span><br /><span style="font-size:130%;"><span class=""></span></span>सांगली, ता. ८ - मराठा समाजाला चार ते पाच टक्के आरक्षण मिळेल, असे मत भाजपचे पुणे पदवीधर मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.नागपूर अधिवेशनातील चर्चेची माहिती देण्यासाठी त्यांनी आज शहरातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यानिमित्ताने त्यांनी सध्याच्या ज्वलंत विषयावर अनौपचारिकत्या मत मांडले. ते म्हणाले, ""मराठा समाजातील आर्थिक मागासांना आरक्षण मिळाले पाहिजे. ते देताना ओबीसी समाजाच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी स्पष्ट भूमिका भाजपची आहे. सध्या महाराष्ट्रात ४९ टक्के आरक्षण आहे. घटनेप्रमाणे ते ५४ टक्क्यांपर्यंत नेता येईल. मुख्यमंत्र्यांसह अनेक सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सुतोवाच केले आहे. त्यांनीही ओबीसींच्या आरक्षणाला धक्क न लावता आरक्षणाचा विचार मांडला आहे. त्या मुळे आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर चार ते पाच टक्क्यांपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. सरकारमधील घडामोडी झाल्या नसत्या तर नागपूर विधिमंडळात याबाबतची घोषणाही झाली असती. यापेक्षा जादा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर ते घटनाबाह्य ठरेल आणि त्या मुळे आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडेल.''</div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-37859000413757510452009-01-08T07:39:00.000-08:002009-01-08T07:57:53.183-08:00"मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडची आत्मघातकी पथके"<span style="font-size:180%;color:#ff6600;"> "मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडची आत्मघातकी पथके"</span><br /><br /><br /><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjg7S5CoRfqo6D6Lhr4EcjMZVFFngih_ElYID4vPdPBjR4SdY_zVO2dQoYdIy97PmGKUM2Mj_4sfWNoXWg0fafetepWSUiXJ5_oiFPQjDTPPbVrfP7cVc82U9HZ9Cl3v5i3j-gncrwATZ5Y/s1600-h/sambhaji+brigade+pathak.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288949910343700130" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 217px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjg7S5CoRfqo6D6Lhr4EcjMZVFFngih_ElYID4vPdPBjR4SdY_zVO2dQoYdIy97PmGKUM2Mj_4sfWNoXWg0fafetepWSUiXJ5_oiFPQjDTPPbVrfP7cVc82U9HZ9Cl3v5i3j-gncrwATZ5Y/s400/sambhaji+brigade+pathak.JPG" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnFTxCrMh8M402AAh4r792E6oxmwmXgOFp8nefl4Er6FGxnFm-ltlD_eG6Coox9pIbj6jtOODZUx-OU8Ic1gkZYhnZeoG8Uvtc-vFx83cspajxLcxBXZrSv8GkxKO3K9dgDsmFeJ5JpF96/s1600-h/bapat.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288951374749848002" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 187px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnFTxCrMh8M402AAh4r792E6oxmwmXgOFp8nefl4Er6FGxnFm-ltlD_eG6Coox9pIbj6jtOODZUx-OU8Ic1gkZYhnZeoG8Uvtc-vFx83cspajxLcxBXZrSv8GkxKO3K9dgDsmFeJ5JpF96/s400/bapat.JPG" border="0" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg26zjMsCnSKJ08wXPNL0r7ta6sBcuyjmVOk0gvQe-zEcK7L7o0l4lm6EUPjSAiu7HpY9yw2PAkMrB6HMFYrSlREJvH_vnAmQmZ2AdyWYQSqSWIVo-Os9q3sgPed_9_q5YRJwf6E5-cEZ9A/s1600-h/mete+sangli.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288950196753398178" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 103px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg26zjMsCnSKJ08wXPNL0r7ta6sBcuyjmVOk0gvQe-zEcK7L7o0l4lm6EUPjSAiu7HpY9yw2PAkMrB6HMFYrSlREJvH_vnAmQmZ2AdyWYQSqSWIVo-Os9q3sgPed_9_q5YRJwf6E5-cEZ9A/s400/mete+sangli.JPG" border="0" /></a><br /><br /><br /><div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-56625309984057542342009-01-06T21:52:00.000-08:002009-01-06T22:01:33.276-08:00<div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghLjb-nXs1ELJSdH6-oYBOiXHCcU0SAORWz2uys61Irg-J0norbNYCvjdT50yui-tJfYn9bKQVYKr5aaeSdrCTo4Pn7WMwUHKssC2rQEt7pi2-UvMIn6-hAbtUwbwwTz1ZkvfWmY-yM-sU/s1600-h/231251671.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288427657100035682" style="WIDTH: 265px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghLjb-nXs1ELJSdH6-oYBOiXHCcU0SAORWz2uys61Irg-J0norbNYCvjdT50yui-tJfYn9bKQVYKr5aaeSdrCTo4Pn7WMwUHKssC2rQEt7pi2-UvMIn6-hAbtUwbwwTz1ZkvfWmY-yM-sU/s400/231251671.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZPrNARx3wyuCwRl7NBJscn5ur_ix0o3zl49tQi5CXZwRtCpG2s2i9Zzl6rJ2ucSshkQmh1IXfoS-shiszBYoAqcKJWaolTC6c2Y7XVMNfldl98tOGcGNCuu02zInUDNoFz6qWUh_BJUGu/s1600-h/231452578.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288427821837170450" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 220px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZPrNARx3wyuCwRl7NBJscn5ur_ix0o3zl49tQi5CXZwRtCpG2s2i9Zzl6rJ2ucSshkQmh1IXfoS-shiszBYoAqcKJWaolTC6c2Y7XVMNfldl98tOGcGNCuu02zInUDNoFz6qWUh_BJUGu/s400/231452578.jpg" border="0" /></a><br /><br /><div> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRzC35BG1D5oeuvly6Q3K6zjIflDgc54LCq2VvrIlFU1IYWbj9kkGox_m0o1A4xqt64sawzz9vD081nx-mxkWNytAOuvFB8KBDEPwTXWP1PN5pxRKB_Ge7-RbO76O3kBAdaW8CCvHiIHmR/s1600-h/1424693.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288427398966785106" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 149px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRzC35BG1D5oeuvly6Q3K6zjIflDgc54LCq2VvrIlFU1IYWbj9kkGox_m0o1A4xqt64sawzz9vD081nx-mxkWNytAOuvFB8KBDEPwTXWP1PN5pxRKB_Ge7-RbO76O3kBAdaW8CCvHiIHmR/s400/1424693.jpg" border="0" /></a><br /><br /><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgebBn9vNjtXk3coC8qTa2Q3EcTqIdWXPXscIdcCxAZ38Wwb4ntizy2mVizwFyCJ00sXi2gf9pTUEjC3LIHzc78u7pfHtO5ubGPaZTXUdKxrLN7d7pCpmwqrv8mbiAxBnNNtvqaSYeFaHgx/s1600-h/23599281.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288427212290400850" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 346px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgebBn9vNjtXk3coC8qTa2Q3EcTqIdWXPXscIdcCxAZ38Wwb4ntizy2mVizwFyCJ00sXi2gf9pTUEjC3LIHzc78u7pfHtO5ubGPaZTXUdKxrLN7d7pCpmwqrv8mbiAxBnNNtvqaSYeFaHgx/s400/23599281.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGw11fUs5nCqz6CPKoK3ePxzAghCmUm4ifqu4IBRhiAol82eMTlJGha3dA5SgEUfsjwE4NoTfGUDGUVZz65hiI9gVVp20GCBXkjYjMENe9doZr5qmnFbMGGT6seEMW7u-KNxmwPllQTfyn/s1600-h/15928218.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288427053705305762" style="WIDTH: 335px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGw11fUs5nCqz6CPKoK3ePxzAghCmUm4ifqu4IBRhiAol82eMTlJGha3dA5SgEUfsjwE4NoTfGUDGUVZz65hiI9gVVp20GCBXkjYjMENe9doZr5qmnFbMGGT6seEMW7u-KNxmwPllQTfyn/s400/15928218.jpg" border="0" /></a><br /><br /><br /><br /><div><br /><br /><br /><br /><br /><div></div></div></div></div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-42969395607047123492009-01-06T20:39:00.000-08:002009-01-06T20:53:07.617-08:00shivseana supports maratha reservation<div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiABgsbRQtPrI2ucZAiV6QvAZSLBEfN6-OT1_XOcFDllkDwnzzk8LgwsiLSVpG0ZNMEZ6Tr9Y4W8twDF7GiE356HOz7b-OwvmMlk3jUeU_Ud0dnAQnO66ZCzfsc6-z0pSkTh2ve4CIDlTL9/s1600-h/thakre.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288407011042054802" style="WIDTH: 337px; CURSOR: hand; HEIGHT: 189px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiABgsbRQtPrI2ucZAiV6QvAZSLBEfN6-OT1_XOcFDllkDwnzzk8LgwsiLSVpG0ZNMEZ6Tr9Y4W8twDF7GiE356HOz7b-OwvmMlk3jUeU_Ud0dnAQnO66ZCzfsc6-z0pSkTh2ve4CIDlTL9/s400/thakre.JPG" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6cextKVVofyIOX2KTtkP53pzFsiEGm_uNsvqhtJGyL7F37GXSvajFTyJZwSqWjwD5LjVNgma4NWCSHm1RHRvzIGuzd3yNLhX5XY4d4TT9wjUmpq7TqNWWOIT2Znxhq32OYuFN5ndSzuML/s1600-h/saamna.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288409542274892114" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 254px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6cextKVVofyIOX2KTtkP53pzFsiEGm_uNsvqhtJGyL7F37GXSvajFTyJZwSqWjwD5LjVNgma4NWCSHm1RHRvzIGuzd3yNLhX5XY4d4TT9wjUmpq7TqNWWOIT2Znxhq32OYuFN5ndSzuML/s400/saamna.JPG" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXNuRo03-iN81AT3QMNxpd_koyWL7DJt0ys3OP-SVYyJFYeyqezyQlgchb7pwBF_kdtny4k9o7LPeAzZ49YSx_s_D5RTHbWNUDoR9vefOiuaUDRSLb73gCuvJ0-gIdCe_rWm9r6FNDrqfa/s1600-h/saamna+1.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288410211247460738" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 257px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXNuRo03-iN81AT3QMNxpd_koyWL7DJt0ys3OP-SVYyJFYeyqezyQlgchb7pwBF_kdtny4k9o7LPeAzZ49YSx_s_D5RTHbWNUDoR9vefOiuaUDRSLb73gCuvJ0-gIdCe_rWm9r6FNDrqfa/s400/saamna+1.JPG" border="0" /></a><br /><br /><br /><div></div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-21936200546289868782009-01-06T20:19:00.000-08:002009-01-06T20:28:36.717-08:00मराठा म॑त्र्याना जिल्हा ब॑दी<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhk7PB-sc5XMalZni7SJ4YaSsEPwod_SyGu3eyQXPVZEW4XKupsL8oy-nQUxddU3h5eflHiEUDTrkM2Dq7Wc-NPq9zAfx-spUwrICQXOgaut3ly5HyWte23ANPUDq24Gu_Q6yomFlQqWisK/s1600-h/buldhana_a02.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288401902172593906" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 262px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhk7PB-sc5XMalZni7SJ4YaSsEPwod_SyGu3eyQXPVZEW4XKupsL8oy-nQUxddU3h5eflHiEUDTrkM2Dq7Wc-NPq9zAfx-spUwrICQXOgaut3ly5HyWte23ANPUDq24Gu_Q6yomFlQqWisK/s400/buldhana_a02.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgkxKWg18ZLtUHTYo5EdfzruriNuPvocV8Zl47sQKJZD-DMmjU5orhFsyHEQH1AleUr46poHJDJuBaawYSPZy_fG4niShVWBn_qOZ5HGtLQFUHqp_lFl9p4s04f8Xs_sauQzQbCyI4e3WKf/s1600-h/c05.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288403701109362018" style="WIDTH: 371px; CURSOR: hand; HEIGHT: 414px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgkxKWg18ZLtUHTYo5EdfzruriNuPvocV8Zl47sQKJZD-DMmjU5orhFsyHEQH1AleUr46poHJDJuBaawYSPZy_fG4niShVWBn_qOZ5HGtLQFUHqp_lFl9p4s04f8Xs_sauQzQbCyI4e3WKf/s400/c05.jpg" border="0" /></a><br /><br /><div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-85135983593798010282009-01-06T09:17:00.000-08:002009-01-06T09:32:26.148-08:00"ती" वेळ कधी येणार...?<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRwY1QExOdwVwDUYv6YNuRVdo0Z9EvBB99lpy4BChe574ol5eNFlMPqQWnvCK9Wir8RWjDKDQcjSnFowAIlxjJOIb3dTxIzE536su3yWiNmU8T2FypzM4-iS4TTafgSjmUx7V_nLI8MtLK/s1600-h/c06.jpg"><span style="color:#ff6600;"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288231334419779426" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 299px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjRwY1QExOdwVwDUYv6YNuRVdo0Z9EvBB99lpy4BChe574ol5eNFlMPqQWnvCK9Wir8RWjDKDQcjSnFowAIlxjJOIb3dTxIzE536su3yWiNmU8T2FypzM4-iS4TTafgSjmUx7V_nLI8MtLK/s400/c06.jpg" border="0" /></span></a><span style="color:#ff6600;"><br /></span><div><span style="font-size:180%;color:#ff6600;">भुमिका स्पष्ट करण्यासाठी अड्चन कशाची..?</span></div><div><span style="font-size:180%;color:#ff6600;"></span> </div><div>शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे ह्यान्नी काल एका कार्यक्रमात "आरक्षणाबद्दलची भुमीका योग्यवेळ </div><div>आल्यावर घेवु" असे सन्केत दिले... "ती" वेळ कधी येणार...?असा प्रश्न आता सर्व सामान्य मराठ्याना पडला आहे....पण "ती"वेळ लवकर आली तर बरे होईल असे वाटत आहे... !!</div><div> </div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-9828229411884972862009-01-06T01:47:00.000-08:002009-01-06T04:04:42.051-08:00आश्वासन नको कृति हवी....<span style="font-size:180%;color:#ff6600;"> आश्वासन नको कृति हवी....</span><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJSGCZ5S4eNTnRjZow29IJ7O21yVIIY0Ihvq_jeTFlgQUqz8dINdaZYuAoCA9xrkqbpeKt81tbQzUUEHJticwOGxNG6lRsz202qbvlC9Z7vEL7n3ctaHO_0CHZkcClzay2gcoKtNDhokuM/s1600-h/buldhana_a04.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288115437392555010" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 354px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjJSGCZ5S4eNTnRjZow29IJ7O21yVIIY0Ihvq_jeTFlgQUqz8dINdaZYuAoCA9xrkqbpeKt81tbQzUUEHJticwOGxNG6lRsz202qbvlC9Z7vEL7n3ctaHO_0CHZkcClzay2gcoKtNDhokuM/s400/buldhana_a04.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw80JCnl3_ep5v9xDWi2JMKCeM79Zv1WYG8bvrwI3iESI-8uJfUgzfm5HaTU730ZXGfLvaSFNsMYekLRlKArg5MZnbZVd7vcato3WUhS5Lsg9um5d8hlyl4vZQfkmOYFMjlx6ZpS2z0iKs/s1600-h/buldhana_c06.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288115611379423138" style="WIDTH: 258px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw80JCnl3_ep5v9xDWi2JMKCeM79Zv1WYG8bvrwI3iESI-8uJfUgzfm5HaTU730ZXGfLvaSFNsMYekLRlKArg5MZnbZVd7vcato3WUhS5Lsg9um5d8hlyl4vZQfkmOYFMjlx6ZpS2z0iKs/s400/buldhana_c06.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcTNGFbs4ZGuzk2AUAEAYv-FMqzgHJoil0r_Mx3JDUTNgguhaSSJcfO-hYDMTpf7kt_EWfJ-f1Yfv0yWYj3ybto-rZdByWvEvTdpRadqdrmqnoxZ7DSP8Y9LZI59cbEHR3SlwTMuFtD8Lo/s1600-h/c13.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288115900930636306" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 394px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcTNGFbs4ZGuzk2AUAEAYv-FMqzgHJoil0r_Mx3JDUTNgguhaSSJcfO-hYDMTpf7kt_EWfJ-f1Yfv0yWYj3ybto-rZdByWvEvTdpRadqdrmqnoxZ7DSP8Y9LZI59cbEHR3SlwTMuFtD8Lo/s400/c13.jpg" border="0" /></a> <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgZgdh07DSIOeIqYDGbaIt_CFBjVKtz2SvL-wHfC44jLtkNn6s6IkU8D2UGkOvps9uryA0Z2jxgZdFPNv__BQr_w-A88JoM91F015PKJBFJFdwJQ3bicuYCEo2zvYK7MrXep6NKaQVie5c/s1600-h/wdd_03.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5288150304750353410" style="WIDTH: 261px; CURSOR: hand; HEIGHT: 400px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgZgdh07DSIOeIqYDGbaIt_CFBjVKtz2SvL-wHfC44jLtkNn6s6IkU8D2UGkOvps9uryA0Z2jxgZdFPNv__BQr_w-A88JoM91F015PKJBFJFdwJQ3bicuYCEo2zvYK7MrXep6NKaQVie5c/s400/wdd_03.jpg" border="0" /></a><br /><br /><br /><br /><div></div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-73402152266764490872009-01-05T08:15:00.000-08:002009-01-05T10:55:29.672-08:00<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjN4O8FTcxAgAV8uwuXgPqt7qN0QlGtGiECak1SY66QRCFK_L2UqPKsy9DoMsU2I0MV5KJZHElEBUpsoLZZjQ36FoJO0xiIr4SzeRNLRMRSOe94LVAYHT3-pJUBrARJNxoKLu-a4MRrlloG/s1600-h/a06.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5287884727937863458" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 284px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjN4O8FTcxAgAV8uwuXgPqt7qN0QlGtGiECak1SY66QRCFK_L2UqPKsy9DoMsU2I0MV5KJZHElEBUpsoLZZjQ36FoJO0xiIr4SzeRNLRMRSOe94LVAYHT3-pJUBrARJNxoKLu-a4MRrlloG/s400/a06.jpg" border="0" /></a><br /><div><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBlK_qdoyrgIdPz1y_HrYV1PuiF-zdsDtrNU6kdIPkJX4xVZHBBFLJ6TaAmumDFWDzVmOV82nzrzCsLtvU7sweH1M-gY9iSpiQx1gvx3phBJRhIjCKRJbvCPqzcSpGAcxMpminCaz7gHVP/s1600-h/sambhaji+brigade.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5287883946662246210" style="WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 370px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBlK_qdoyrgIdPz1y_HrYV1PuiF-zdsDtrNU6kdIPkJX4xVZHBBFLJ6TaAmumDFWDzVmOV82nzrzCsLtvU7sweH1M-gY9iSpiQx1gvx3phBJRhIjCKRJbvCPqzcSpGAcxMpminCaz7gHVP/s400/sambhaji+brigade.jpg" border="0" /></a><br /><br /><div><span style="color:#ff6600;"><span style="font-size:180%;">मुख्यमंत्र्यांच्या सभेत दोघांनी पेटवून</span> </span><span style="font-size:180%;"><span class=""><span style="color:#ff6600;">घेतले</span> </span></span><br /><span style="font-size:180%;"><span class=""></span></span><br />पंढरपूर, ता. ४ - कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर येथील दोन कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावरील जॅकेट पेटवून घेतले. "ही घटना खेदजनक असून, अशा प्रकारे आपल्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करणे योग्य नाही,' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. येथील टिळक स्मारक मंदिराच्या मैदानावर कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेचा प्रारंभ आज दुपारी झाला. या कार्यक्रमात चव्हाण बोलत असताना समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेले संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक महेश चव्हाण आणि कृष्णात पवार यांनी त्यांच्या अंगावरील जॅकेट अचानकपणे पेटविले. भाषण चालू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हा प्रकार लगेच आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना सावध केले, तसेच रुग्णवाहिका बोलावून त्या दोघांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दोघांच्या पायांना जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या गोंधळानंतर अर्धवट राहिलेले भाषण चव्हाण यांनी नंतर पूर्ण केले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयोगही नेमण्यात आला आहे, तरीदेखील या मागणीसाठी पेटवून घेण्याचा जो प्रयत्न केला तो खेदजनक आहे. ही पद्धत चुकीची आहे.'' या घटनेत जखमी झालेले चव्हाण म्हणाले, ""आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून अनेक वेळा निवेदने दिली आहेत; परंतु शासनाने दखल घेतली नसल्यामुळे आमच्यावर पेटवून घेण्याची वेळ आली आहे. आमच्या मागणीची त्वरित दखल घेतली गेली नाही तर यापुढे अधिक तीव्र निदर्शने केली जातील.''<br /><br /><span style="font-size:130%;">मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न</span><br />मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेत संभाजी ब्रिगेडच्या दोघा कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली. महेश चव्हाण आणि कृष्णा यादव असे या दोघा कार्यकर्त्यांची नावे आहेत. हे दोघे सोलापूर संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज पंढरपूरच्या दौ-यावर होते. याठिकाणी त्याची जाहीर सभा होती. सभेला सुरुवातीला काही वक्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिल्यावर काही क्षणातच स्टेजपासून ५० फूट अंतरावर संभाजी ब्रिगेडच्या दोघा कार्यकर्त्यांनी अंगातील जॅकिट पेटवून दिले आणि तो उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर भिरकावले. जॅकिट पेटवून घेणा-याच्या पायावर ते पडल्याने त्याला किरकोळ भाजले. त्यांना अटक केल्यानंतर कॉटेज रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेची निंदा करत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया घटनेनंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केली.<br /><br /><br /><br /><br /><br /><p><span style="color:#ff6600;"><span style="font-size:180%;">आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे धोरण कशासाठी?- पुरुषोत्तम</span> <span style="font-size:180%;">खेडेकर</span></span></p><br /><br /><p>उस्मानाबाद, ता. ४ - सर्व प्रमुख राजकीय पक्ष, ओबीसी संघटना अनुकूल असताना महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणाचे धोरण का स्वीकारत आहे? असा सवाल मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.मराठा सेवा संघप्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने श्री. खेडेकर शनिवारी (ता. तीन) उस्मानाबादेत आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, विभागीय अध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे या वेळी उपस्थित होते. "मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून वेगळे २५ ते ३० टक्के आरक्षण द्यावे, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मागील चार-पाच वर्षांत यासाठी आंदोलने झाली. सध्याच्या सरकारची भूमिका सकारात्मक आहे,' असे नमूद करून श्री. खेडेकर म्हणाले, की बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे म्हटल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे, ते बरोबर नाही. एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात चांगले गुण द्यायचे; परंतु बेरीज करताना जाणूनबुजून चुकीचा आकडा लिहायचा, असा हा प्रकार आहे. त्यामुळे बापट आयोगाची शिफारस फेटाळून सरकारने सध्याच्या ओबीसी संवर्गातील १९ टक्के आरक्षणाला धक्का न लावता "विशेष इतर मागास प्रवर्ग' म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. महिनाभरात किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हा निर्णय जाहीर करावा. सध्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मराठा आरक्षणाबद्दल नकारात्मक भूमिका नाही. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी; अन्यथा महाराष्ट्र सरकार मराठा समाजाचा विश्वासघात करीत आहे, अशी भावना समाजात निर्माण होईल, असा इशारा श्री. खेडेकर यांनी दिला. कथा, कादंबऱ्या, चित्रपटांतून मराठवाडा व परिसरातील मराठा समूह हा जातीयवादी, अहंकारी, परंपरावादी, सरंमजामशाहीवादी आहे, असे चित्र तयार केले गेले आहे. त्यामुळे इतर समाजांशी त्याचे वितुष्ट निर्माण झाले आहे, असे समजले जाते. हा समाज परंपरावादी राहिला तर तणाव कायम राहतील. आरक्षणामुळे ओबीसी व मराठा एका पातळीवर आले तर मराठवाड्यातील सामाजिक चित्र बदलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. </p><br /><br /><p><span style="font-size:180%;color:#ff6600;">राजकीय लाभ नकोत</span></p><br /><br /><p>मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाला तरी सध्याचे ओबीसी संवर्गातील जातींना मिळणारे राजकीय फायदे (स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण) आम्ही मागितलेले नाहीत, असे स्पष्ट करून श्री. खेडेकर म्हणाले, की विदर्भ, खानदेश, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठ्यांचा ओबीसीत समावेश आहे. मराठवाडा निझामशाहीत असल्याने त्यांना "मराठा' म्हणून नोंदले गेले आहे. मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यास त्याचा अधिक फायदा मराठवाड्यातील मराठा समूहाला होणार आहे. -------------------------------------------------------</p><br /><br /><p></p></div></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-7026525386939592432008-11-20T21:30:00.000-08:002008-12-28T18:05:19.201-08:00<span style="font-size:180%;">आरक्षण विरोधकांना निवडणुकीत आडवे करणार - विनायक</span> <span style="font-size:180%;">मेटे</span><br />औरंगाबाद, ता. १६ - मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करून मराठा म्हणूनच सर्व क्षेत्रांत २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १६) येथे केली. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत आडवे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समन्वय समितीतर्फे घेण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेचे उद्घाटन श्री. मेटे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव डे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. देवीदास वडजे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, सुरेश माने, शंभूराजे युवा क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे, आदर्श बॅंकेचे संस्थापक ए. ए. मानकापे, विष्णू गाडेकर, परशुराम वाखुरे, माजी महापौर सुदाम सोनवणे, नगरसेवक काशीनाथ कोकाटे, संजय तायडे, मिलिंद पाटील, दिलीप पेरे, मनोज पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाला राज्यकर्ता, जमीनदार, वतनदार अशी विशेषणे लावली जात असली, तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे श्री. मेटे यांनी स्पष्ट केले. सत्तेच्या खुर्चीला चिकटलेले मूठभर पुढारी सोडले, तर रोजगार हमी योजनेवर जाणारा शेतमजूर, आत्महत्या करणारा शेतकरी, बेरोजगार युवक यांच्यासाठी आरक्षणाची लढाई लढायची असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील २८८ आमदारांपैकी मराठा फक्त ११३ आहेत. जिल्हा परिषदांच्या ३३ अध्यक्षांपैकी नऊ, तर नगरपालिकांच्या २७० अध्यक्षांपैकी ४४ अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकपद भूषविण्याचा मान मराठा समाजाच्या व्यक्तीस फक्त एकदाच मिळाला आहे. मंत्रालयातील दीडशे सचिवांपैकी सातजण मराठा आहेत. अशा परिस्थितीत सुंभ जळाला, तरी पीळ कायम, अशा गुर्मीत मराठा वावरत असल्याचे श्री. मेटे यांनी सांगितले. भुजबळ, मुंडे आदी "ओबीसी' नेत्यांना मराठ्यांची मते पाहिजे असतील, तर त्यांनी "ओबीसी'चेच नव्हे, तर मराठ्यांचेही नेते व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर राज्य सरकारला सळो की पळो करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. भाजपने पाठिंब्याची भूमिका घेतली आहे; परंतु शिवसेनेने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही. ग्रामीण भागातील मराठा तरुणांच्या मतांवर मोठ्या झालेल्या शिवसेनेने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजात अढळ स्थान मिळवायचे असेल, तर मुख्यमंत्री देशमुख यांनी आरक्षण द्यावे, असे आवाहन श्री. वरखिंडे यांनी केले.<br /><p>maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma </p><p> </p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-71679453392469381662008-11-09T01:35:00.000-08:002008-11-09T02:13:22.929-08:00<a href="http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/RedirectURL?OpenForm&URL=&BannerTitle=Javdekar&FileName=javdekar080808.swf&End" target="0.744213015945678"></a><br /><span style="font-size:180%;">बिकट अवस्थेमुळे मराठा समाजास आरक्षण मिळावे - ऍड. शशिकांत</span> <span style="font-size:180%;">पवार</span><br /><span style="font-size:130%;">लातूर, ता. २० - मराठा समाज राज्याचे नेतृत्व करीत असला तरी तो मूठभर आहे. मराठा समाजातील अन्य बांधवांची अवस्था अत्यंत बिकट आहे.त्यामुळे समाजास आरक्षण मिळाले पाहिजे. ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मत मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार यांनी सोमवारी (ता. २०) येथे व्यक्त केले. </span><br /><span style="font-size:130%;">अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समन्वय समितीच्या वतीने सोमवारी मार्केट यार्डात झालेल्या मराठा आरक्षण परिषदेत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, ""मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे, महात्मा फुले समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.</span><br /><span style="font-size:130%;">'' संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अनंत चोंदे यांनी विदर्भ व कोकणात कुणबी, तर मध्य महाराष्ट्रात मराठा समाज असून, ते दोन्ही एकच आहेत. त्यामुळे या समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करून त्वरित आरक्षण देण्याची मागणी केली. इतर मागासवर्गीयांचे १९ टक्के आरक्षण कायम ठेवून मराठा समाज आरक्षण मागत आहे. आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा वापर करून घेतला; पण आता असे होणार नाही, असे श्री. चोंदे म्हणाले. आरक्षणासाठी मराठा समाजावर शहीद होण्याची वेळ येऊ देऊ नका. हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घ्या, अन्यथा राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांनी दिला. मराठा जातीऐवजी अन्य जातीचा मुख्यमंत्री असता तर, यापूर्वीच आरक्षण मिळाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी राजेंद्र कोंढारे, किशोर चव्हाण यांची भाषणे झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस विनायक भोसले यांनी प्रास्ताविक केले. या परिषदेस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष कामाजी पवार, सचिव खुशालराव जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव तळेकर, प्रदेश कोशाध्यक्ष उमाकांत उफाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा वनिता काळेंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.</span><br /><p><a href="http://maharashtratimes.indiatimes.com/1" target="_blank"><span style="font-size:180%;"><strong>मराठा समाजाला आरक्षण का हवे? - प्रवीण गायकवाड (कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)</strong></span></a><strong> </strong></p><p><span style="font-size:130%;">भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे. मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले. छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा. </span></p><p><span style="font-size:130%;">(from- maharashtra times,marathi katta , jijausandesh)</span></p><br /><p></p><p><br /><span style="font-size:180%;">समाजाला सर्व क्षेत्रांत आरक्षण हवे - आमदार विनायक</span> <span style="font-size:180%;">मेटे</span></p><p>नंदुरबार, ता. २५ - मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे आरक्षण देण्यात यावे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.आरक्षण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी समाजाने ठेवावी, असे आवाहन समन्वय समितीचे प्रमुख, आमदार विनायक मेटे यांनी आज येथे केले. सामाजिक आरक्षणाच्या मुख्य मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी आज येथे मराठा आरक्षण परिषद झाली, त्या वेळी श्री. मेटे बोलत होते. भारतीय मराठा महासंघाचे नेते किसनराव वरखिंडे, महाराष्ट्रीय मराठा महासंघाचे अंकुशराव पाटील, छावा मराठा युवा संघटनेचे प्रा. देविदास वडजे आदी प्रमुख पाहुणे होते. श्री. मेटे म्हणाले, की इतिहासाचे अवलोकन केले, तर समाज राज्यकर्ता, वतनदार, जमीनदार असल्याचे निदर्शनास येते. मात्र त्यात आता बदल झाला आहे. सद्यःस्थितीत मराठा समाजात गरिबांची संख्या अधिक आहे. नोकरीसाठी उच्च शिक्षणाची गरज आहे. मात्र शिक्षणासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने समाजाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. अलीकडच्या काळात मराठा समाजातील अनेक जण हमाली करीत आहेत. हमालांच्या पोरांना चांगले दिवस यावेत यासाठी हा लढा देण्याची गरज आहे. मोर्चा तसेच अन्य आंदोलनांच्या माध्यमातून आरक्षणासाठी लढा दिला जाईल. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला आहे. मराठा समाज शेती आणि राजकारण करण्यात पुढे आहे. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यात ७० टक्के मराठा समाजाचे शेतकरी होते. त्यांना कुठलीही शासकीय सवलत नसल्याने ते मागे राहिले. आरक्षण नसल्याने पुढच्या पिढीचे नुकसान होत आहे. हक्कांसाठी भांडणे हे आपले कर्तव्य आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत ते लोकसभा या सर्व जागा राखीव आहेत, आरक्षित आहेत. त्यासाठी मराठा समाजातील कोणीही आवाज उठवला नाही, याची आपणास खंत वाटते, असे श्री. मेटे म्हणाले. आरक्षणाच्या मुद्यावर पंचायत समितीचे सभापती विक्रम वळवी न्यायालयात गेले आहेत. मात्र मराठा समाजातील एकाही माणसाला याबाबत याचिका दाखल करावी, असे वाटले नाही, असे असताना, कोणतीही सवलत मिळत नसताना आपल्या समाजातील लोक नेत्यांना डोक्यावर घेतात कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण ही राजकारणविरहित मागणी आहे. शासनावर दबाव आणण्यासाठी एकाच व्यासपीठावर मराठा समाजातील विविध संघटना एकत्र आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, मराठा समाजाला सर्व क्षेत्रांत २५ टक्के आरक्षण लागू करावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, आदी मागण्यांवर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रसंगानुरूप गरज पडेल ते आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन श्री. मेटे यांनी केले. देविदास वडजे, रवींद्र देशमुख, विश्वास मराठे, डॉ. विजया गायकवाड, किसनराव वरखिंडे, अंकुशराव पाटील, लक्ष्मण कदम, रवींद्र मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले. यात समाजाला संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. परिषदेला माजी नगरसेवक श्याम मराठे, पालिकेचे शिक्षण सभापती दीपक दिघे, पंडितराव पवार, रामदास गायकवाड, प्रमोद बोडखे, सतीश मराठे, वकील पाटील आदी उपस्थित होते.</p><p><span style="font-size:180%;">देता का जाता?</span> </p><p>मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रायगड, परभणी, ठाणे, लातूर, नाशिक, सातारा, नागपूर येथे आरक्षण परिषद झाली आहे. दिवाळीनंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत परिषद घेतली जाईल. २३ नोव्हेंबरला नागपूरला इशारा मेळावा होणार आहे. एक डिसेंबरला पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट होईल. त्या वेळी "देता का जाता' आंदोलन केले जाईल. </p><p><span style="font-size:180%;">आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी</span> <span style="font-size:180%;">ठेवा</span></p><p>हिंगोली, ता. १९ - मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी सर्वच संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन मराठा आरक्षण परिषदेत उपस्थित मान्यवरांनी रविवारी (ता.१९) केले.येथील मराठा महासंघ समन्वय समितीतर्फे महावीर भवनात मराठा आरक्षण परिषद घेण्यात आली. शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आमदार सुभाष वानखेडे अध्यक्षस्थानी तर आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे, छावा मराठा युवा संघटनेचे किशोर चव्हाण, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष आनंद अडकिणे, ऍड. केशवराव शिरसाट, डॉ. संतोष बोंढारे, तानाजी भोसले, जिल्हा परिषद सदस्य श्यामराव जगताप, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे, डॉ. प्रल्हाद शिंदे बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर शिंदे पाटील, माजी उपसभापती उत्तमराव जगताप, चंद्रकांत घ्यार, व्यंकटराव जाधव, एम. व्ही. मोरे, अशोक अडकिणे, गजानन भालेराव, प्रा. अमृत जाधव यांच्यासह मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी श्री. गोरे म्हणाले की, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था व संघटनांनी मराठा आरक्षणाचे ठराव शासनाकडे पाठवावेत. सर्व संघटनांनी समन्वय साधून आरक्षणासाठी निकराचा लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. डॉ. नामदेव दळवी, डॉ. प्रल्हाद शिंदे यांनी सूत्रसंचालन तर आनंद अडकिणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गुलाबराव लोंढे, राजेश्वर भालेराव, डॉ. सुभाषराव लोंढे, बंडू अडकिणे, गणपत शिंदे, नंदकुमार लोंढे, पप्पू गलबले, रामेश्वर शिंदे, पांडूरंग चौतमल, बापूराव पवार, बबनराव लोंढे, भागवत मानकरी, डी.डी. पाटील आदींनी पुढाकार घेतला.</p><p><span style="font-size:180%;">मराठा आरक्षणात तडजोड नाही - विनायक</span> <span style="font-size:180%;">मेटे</span></p><p>कऱ्हाड, ता. २० - "मराठा आरक्षणासाठी शासनावर दबाव टाकला जाईल. त्यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असून, राज्यातील लोकप्रतिनिधी व लोकनियुक्त संस्थांनी त्याबाबतचे ठराव १७ नोव्हेंबरपूर्वी द्यावेत, असे आवाहन मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष व "शिवसंग्राम'चे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी आज येथे केले. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आज झालेल्या मराठा आरक्षण परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्य समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मेटे म्हणाले, ""येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ते न मिळाल्यास राज्यातील मराठा समाज वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात भूमिका घेईल. आरक्षण प्रश्न लढ्यानेच सोडवावा लागेल. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांत समाविष्ट करायचे आहे. त्यामुळे सध्या असलेले या समाजाचे १९ टक्के आरक्षण नव्याने २५ टक्के सर्वच क्षेत्रात मिळावे, अशी मागणी आहे. त्यासाठी शासनावर दबाव टाकला जाईल. मराठा समाजाची मोठी बिकट अवस्था आहे. त्यामुळे या समाजाची वाताहत होत आहे. सत्तेत मराठा समाजाचे आमदार मोठ्या संख्येने असले, तरी त्यांनी या समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्षच केले आहे. आरक्षण मिळविण्यासाठी समाज रस्त्यावर उतरेल.'' मराठा विकास संघटनेचे सुरेश पाटील म्हणाले, ""मराठा समाजाने संघटितरीत्या चळवळ उभारून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षणप्रश्नी निर्णय न झाल्यास बहिष्काराचा मार्ग अवलंबावा.'' या वेळी सैदापूरचे उपसरपंच मोहन जाधव, तानाजीराव शिंदे, महाराष्ट्र मराठा महासंघाचे अंकुश पाटील, छावा संघटनेचे संस्थापक देविदास कडणे आदींनी मार्गदर्शन केले. सुरवातीला ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, सौ. आशादेवी विलासराव पाटील- उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे यांनी प्रास्ताविक केले. </p><p><span style="font-size:180%;">"आचारसंहितेपूर्वी</span> <span style="font-size:180%;">मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे'</span></p><p><span style="font-size:130%;">पुणे,</span> ता. २३ - कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; अन्यथा गुज्जर समाजाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश करावा आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात २५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी सर्व समाजाने दबाव आणल्याशिवाय आरक्षण मिळेल, असे सांगता येत नाही, त्यामुळे अन्य समाजाच्या नेत्यांशीही भेटीगाठी सुरू असून, जवळपास सर्व पक्षांनीही याला संमती दिल्याचे मेटे यांनी सांगितले. इतर समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी आपापल्या समाजाचाही विचार केला; मात्र शरद पवार, विलासराव देशमुख आदी नेत्यांनी संपूर्ण समाजाचा विचार केला, त्यामुळे याबाबत कोणालाही दोष देता येणार नाही, असे ते म्हणाले. राजकीय आरक्षणही हवेच "मराठा समाजास राजकीय आरक्षण नको,' अशी भूमिका विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठा आरक्षण समितीने घेतली आहे. त्यासंदर्भात विचारले असता मेटे म्हणाले, ""मराठा समाजास सरसकट निवडणुकांसह सर्व क्षेत्रांत आरक्षण मिळाले पाहिजे, अशी शिवसंग्रामची भूमिका आहे. ज्यांना नको आहे, त्यांनी राजकीय आरक्षण घेऊ नये.''</p><p><br /><span style="font-size:180%;">...तर तुमचा विचार आम्ही करू -</span> <span style="font-size:180%;">मेटे</span></p><p>बुलडाणा, ता. ८ - ""मराठा समाजाने सर्व पक्षांना सत्ता दिली. अनेक जणांना सत्तेत नेऊन मोठे केले. आता मराठा समाजाचा विचार तुम्ही करा व आमच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा द्या. निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी आरक्षणाची घोषणा करा, अन्यथा आम्हीसुद्धा आचारसंहिता संपल्यावर तुमचा विचार करू,'' असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांनी आज (ता. ८) येथे दिला. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी स्थानिक गर्दे सभागृहात आरक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे, छावाचे देविदास वडजे, मनोज पाटील, संजय गायकवाड, डॉ. डी. जे. खेडेकर, गुलाबराव खेडेकर, प्रसेनजित पाटील, टी. डी. अंभोरे यांच्यासह इतर मराठा समाजाचे विविध पक्षांतील मान्यवर उपस्थित होते. मराठा संघटित झाले तर जातिवादाचा वास येऊ लागला, अशी टीका केली जाते; परंतु इतर जेव्हा एकत्र येतात त्यावेळी समाजक्रातीच्या गप्पा कशा मारल्या जातात, असा प्रतिप्रश्न मेटे यांनी उपस्थित केला. निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे आमचा समाज आत्महत्येच्या मार्गाला लागला आहे. पोटाची खळगी भरण्याची विवंचना असणाऱ्या, दारिद्य्रात पिचलेल्या समाजासाठी आपण आरक्षण मागतो आहोत. राजकारण हे आपले उद्दिष्ट नाही, असे सांगून मेटे यांनी या परिषदेला गैरहजर राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील मराठा नेत्यांवर टीकाही केली. समाजाच्या भरोशावर मोठे झालेल्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचे सांगून समाजासाठी काम करणाऱ्यांचीच समाज आठवण ठेवतो. आमदार, नामदारांना समाज विसरतो, असे सांगितले. इतरांना जे आरक्षण दिले ते कायम ठेवा, गरज असेल तर त्यांना वाढवून द्या; मात्र आम्हाला आरक्षण द्या. अन्यथा या मार्गात येणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा मेटेंनी दिला. आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. देविदास वडजे म्हणाले की, मुंडे, भुजबळ जर समाजासाठी अहोरात्र काम करतात तर मराठा समाजाचे नेते काय करीत आहेत. सत्ताधारी लोक म्हणजे समाज नाही. तसेच या लढ्याचे निवडणुका हे उद्दिष्ट नाही, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांनी समाजाच्या आजच्या अवस्थेस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा उहापोह करताना आरक्षण किती आवश्यक आहे, हे पटवून सांगितले. अण्णासाहेब पाटलांनी "मराठा' शब्दाविषयी बाळगलेला बाणा आजच्या नेत्यांनी जोपासला पाहिजे, असे सांगून विनायक मेटे हे समाजासाठी काम करीत अण्णासाहेबाचे कार्य पुढे नेत आहेत. त्यांच्या या लढ्याला सर्वच पक्षांतील नेत्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. टी. डी. अंभोरे पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी संजय गायकवाड यांनी प्रास्ताविकात परिषदेची भूमिका मांडली. पाठबळ द्या परिषदेला उपस्थित मराठा समाजातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही आपले विचार मांडून हा लढा अधिक तीव्र करतानाच मेटेंच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्ह्याभरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.</p><p><span style="font-size:180%;">मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणारच - विनायक</span> <span style="font-size:180%;">मेटे</span></p><p>परभणी, ता. २८ - मराठा समाजास आरक्षण देण्याचा मुद्दा सरकारदरबारी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येत आहे. आता आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज, विविध मराठा संघटना एकत्र आल्या आहेत.त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास सरसकट आरक्षण मिळवून देऊ, असा निर्धार माजी आमदार तथा "शिवसंग्राम'चे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी रविवारी (ता.२८) येथे व्यक्त केला. मराठा समन्वय समितीतर्फे आयोजित मराठा आरक्षण जागृती परिषदेत ते बोलत होते. कल्याण मंडपम सभागृहात ही परिषद झाली. व्यासपीठावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जयश्री शेळके, छावा संघटनेचे प्रा. देविदास वडजे, महाराष्ट्रीयन मराठा संघटनेचे अंकुश पाटील, "गृहवित्त'चे अध्यक्ष संतोष बोबडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव वरपूडकर, किशनराव वरखिंडे, सुरेश माने, राजेंद्र कोंडारे, बाळासाहेब मोहिते, धाराजी भुसारे यांच्यासह विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. मेटे म्हणाले,""पिढ्यान्पिढ्या मराठा समाज शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील कोणत्याही नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी समाजाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. ९० टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदे आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्या समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात असूनही आपल्या जातीसाठी कोणत्याही नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. प्रशासकीय क्षेत्रात समाजाचा एखाददुसरा अधिकारी आहे. समाजाची आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती होणार आहे. त्यासाठीच सर्व संघटना एकत्र आल्या आहेत.'' ""आता ता. ११ ऑक्टोबरला ठाणे, ता. १७ व १८ ऑक्टोबरला नाशिक येथे आरक्षण जागृती परिषद होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येतील. जानेवारी २००९ मध्ये मुंबई येथे आरक्षणासाठी "देता की जाता?' मोर्चा काढण्यात येणार आहे,'' अशी माहितीही श्री. मेटे यांनी दिली. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जयश्री शेळके म्हणाल्या, ""एकीकरणामुळे शासनावर दबाव निर्माण होत असून काही महिन्यांत निश्चितच आरक्षण मिळेल. त्यासाठी महिलांनीही आंदोलनात सहभागी व्हावे.'' विजय वरपूडकर म्हणाले, ""राजस्थानात गुज्जर समाजाने आरक्षणासाठी एकजुटीने लढा दिला तसा लढा द्यावा. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व पक्षांतील मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढ्यात राहणार असून वेळ पडल्यास पक्षाचा राजीनामा देऊ.'' या वेळी मराठा एकत्रीकरण समितीच्या अध्यक्षपदी श्री. मेटे यांची निवड करण्यात आली. बब्रूवाहन शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल भुसारे यांनी सूत्रसंचालन केले. किशनराव वरखिंडे यांनी आभार मानले. परिषदेसाठी डॉ. विलास मोरे, डॉ. शंकरराव देशमुख, का. स. शिंदे, रणजित कारेगावकर, गजानन जोगदंड, भानुदास शिंदे, माणिकराव मोहिते, ऍड. विष्णू नवले, बाळासाहेब यादव, अशोक सालगुडे, श्रीनिवास जोगदंड, सखाराम गायकवाड, दत्ता बुलंगे, रुक्मिणी जाधव, विठ्ठल तळेकर, प्रमोद टोंग, भाऊसाहेब गिराम, डॉ. बालासाहेब लंगोटे, माणिकराव मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. परिषदेस मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. </p><br /><p><br /><span style="font-size:180%;">मराठा आरक्षणासाठी हुतात्मा होण्यास तयार - विनायक</span> <span style="font-size:180%;">मेटे</span></p><p>ठाणे, ता. ११ - मराठा समाजाच्या हितासाठी काढण्यात आलेल्या लाखोंच्या मोर्चानंतर बाबासाहेब भोसले या मराठा मुख्यमंत्र्यांनीच त्याची दखल न घेतल्याने अण्णासाहेब पाटील यांना हुतात्मा व्हावे लागले.आजच्या घडीला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला तडीला नेण्यासाठी पुन्हा एकदा हुतात्मा होण्याची वेळ आली आहे. समाजासाठी दुसरा हुतात्मा होण्याची माझी तयारी असून या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी अशा हुतात्म्यांची साखळी होणे आवश्यक असल्याचे मत मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी किसनराव वरखिंडे, सुरेश माने, देवदास वडजे, अकुंशराव पाटील, प्रभाकर सावंत, किरण चव्हाण आदी उपस्थित होते. मराठा समाजाचे लोक आमदार, खासदार पदावर बसल्याची पोटदुखी अनेकांना आहे, पण हे सत्ताधारी म्हणजे संपूर्ण समाज नसून तो फक्त पाण्यावरील तवंग आहे. या तवंगाच्या खाली गरिबीने पिचलेला समाज उरला आहे, पण या समाजाला बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा नेता न मिळाल्याने कायम अन्यायाला सामोरे जावे लागले. मराठा हा जातीवाचक नाही, तर गुणवाचक शब्द आहे. लढण्यासाठी गेले ते मऱ्हाटा, तर शेतीसाठी राबणारे कुणबी म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवरायांच्या काळात अगदी एका घरात एक भाऊ मऱ्हाटा आणि एक कुणबी असे. रामदास स्वामींनीही मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही शिकवण एका समजाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून दिली होती. असे असतानाही मराठा समाजावर सातत्याने अन्याय केला गेला. या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आरक्षण न मिळाल्यास गुज्जर आंदोलनाप्रमाणे मराठा समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. डिसेंबर महिन्यात चलो मुंबईचा नारा देऊन "देता का जाता' ही घोषणा दिली जाणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. त्यापूर्वी जिल्हा स्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.<br /></p><p> </p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2875417088824240047.post-84701308127243473892008-06-02T03:59:00.000-07:002008-11-18T16:29:42.553-08:00<strong><span style="color:#ff6600;"><span style="font-size:180%;">१६ ऑक्टोबर पासून राज्यभर आंदोलन -अनंत चोंदे </span></span></strong><br /><span style="font-size:130%;"><strong><span style="color:#000000;">शिर्डी- गेल्या १८ वर्षा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,औरंगाबाद येथे १७ सप्टेबरला झालेल्या मंत्रिमंडलाच्या बैठकित दिलेली मुदत येत्या १६ तारखेला संपत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात निर्णय न घेतल्यास् राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले जाइल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिला आहे,दरम्यान मराठा समन्वय समिति तर्फे २ नोव्हेबर पासून आंदोलन सुरु केले जाणार आहे. पहा -http://www.pudhari.com/AhemadNagarGraminDetailNews.aspx?news_id=82464</span></strong><br /></span><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;">maratha samanway samiti will take out a huge morcha on maharashtra state cabinet meeting !!!!</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;color:#000000;">Aurangabad:-on the occasion of marathwada muktisangram din (17th sept 2008) maharashtra cabinet has called a two day meeting at aurangabad.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;color:#000000;">samiti will take out a huge morcha on cabinet meeting on 17th september 2008.this samiti consists of near about 12 to 13 sanghatana and various political parties.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;color:#ff6600;"></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;">मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्न पेटला ......</span></strong>मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघटनांची आता समन्वय समिती<br /><br />औरंगाबाद, ता. २३ - मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करावा, या मागणीसाठी समाजातील संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वय समितीची स्थापना केली असून शासनाने आरक्षण न दिल्यास राजस्थानातील गुर्जर समाजाच्या आंदोलनाप्रमाणे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा समन्वय समितीच्या सदस्यांनी आज (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत दिला.<br />मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक संघटना लढा देत होत्या. मात्र, संघटनांमध्ये आरक्षणाचे स्वरूप व इतर काही मुद्यांवरून मतभेद होते, त्यामुळे लढ्याला यश येत नव्हते. १९ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत आरक्षणावर चर्चा होऊन समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करण्याची मागणी रेटून धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्रित लढण्याचे ठरले. बैठकीस मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, शिवसंग्राम संघटना, अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रीय मराठा महासंघासह विविघ संघटनांचे १०० मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले असून, ही जबाबदारी समितीने विनायक मेटे यांच्यावर सोपविली आहे. सर्वप्रथम समिती लोकशाही मार्गाचा अवलंब करीत मंगळवारी (ता. दोन) क्रांती चौक येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाचा निर्णय निवडणुकीपूर्वी व्हावा, अशी समितीची भूमिका आहे. निर्णय न झाल्यास समितीचे आंदोलन समाजाच्या हाती जाईल व त्यानंतर राज्यामध्ये राजस्थानाच्या गुर्जर आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्गाने पाठविलेला अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करावा, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी व अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाचे जलपूजन तातडीने करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला प्रा. देवीदास वडजे, किशोर चव्हाण, मिलिंद पाटील, चंद्रकांत भराट, प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, विष्णू वाकडे, सोमनाथ पवार, सुरेश वाकडे, संजय तायडे आदींची उपस्थिती होती.<br /><br /><br /><br /><br /><strong>यापुढे गनिमी काव्याने लढा - प्रवीण गायकवाड</strong><br />सातारा, ता. ६ - संपूर्ण राज्यात मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून दाखले मिळत आहेत. केवळ पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दाखले दिले जात नाहीत. ही दुर्दैवाची बाब असून, शासनाचे याची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड गनिमी काव्याने शासनाविरोधात लढा देईल, असा इशारा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा व स्वरूप ठरविण्यासाठी येथील अजिंक्य सांस्कृतिक संकुलात आयोजिलेल्या संभाजी ब्रिगेडच्या मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ नवले, महासचिव अतुल पाटील, सी. आर. सावंत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. गायकवाड म्हणाले, ""ब्रिगेडच्या या लढ्यात आता लोकही सहभागी होऊ लागल्याने हा लढा प्रखरपणे लढला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले आरक्षण आम्ही मागत आहोत. यामध्ये कोणत्याही जातीवर अन्याय करण्याचा आमचा प्रयत्न नाही. इतर राज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाची टक्केवारी वाढवून आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. कोकणात उर्वरित राज्यात कुणबी मराठा दाखला मिळत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दिला जात नाही. याची शासनाने दखल न घेतल्यास गनिमी काव्याने शासनाशी लढा दिला जाईल.'' या वेळी सोमनाथ नवले, अतुल पाटील आदींची भाषणे झाली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या मराठा आरक्षण संघर्ष अभियान रॅलीचे आज साताऱ्यात आगमन झाले. रॅलीचे स्वागत जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केले. ही रॅली सांगली, कोल्हापूरला जाऊन १५ ऑगस्टला बीड येथे तिचा समारोप होणार आहे. या वेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव देशमुख, मार्गदर्शक युवराज पवार, पी. डी. घोरपडे, जितेंद्र चव्हाण, नानासाहेब यादव, जयवंत मोरे, उपाध्यक्ष रवींद्र ढाणे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.<br /><a href="http://www.esakal.com/esakal/esakal.nsf/RedirectURL?OpenForm&URL=&BannerTitle=Lagnagaath&FileName=web-lagnagath.swf&End" target="0.836255436026551"></a><br /><strong>सोलापूर परिसरात तीन बसवर दगडफेक</strong><br />सोलापूर, ता. ६ - "जय भवानी, जय शिवाजी', "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत काही अनोळखी व्यक्तींनी तीन बसवर दगडफेक केली. या घटना बुधवारी मध्यरात्रीपासून दुपारी चारपर्यंत टप्प्याटप्प्याने घडल्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडीजवळ बस क्रमांक (एमएच १२ सीएच ८९३०) तर तुळजापूर रस्त्यावरील हगलूरजवळ दुपारी एकच्या सुमारास (एमएच १२ सीएच ७३०९) आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटीजवळ सायंकाळी साडेचारच्या (एमएच १३ एआर ९७७३) या तीन बसवर दगडफेक झाली.<br /><strong>अनंत चोंदे यांच्या अटकेचा निषेध</strong><br />सोलापूर, ता. ६ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना पुण्यात काल अटक करण्यात आली आहे. त्याचा निषेध करत असून त्यांना त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.मराठा समाजाला कुणबी म्हणून इतर मागासवर्गीय समाजात समावेश करावा आणि आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यानिमित्ताने चोंदे यांची रथयात्रा पुण्यात आली असता त्यांना अटक करण्यात आली होती. आरक्षणाची मागणी न्याय्य असून त्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीचा विचार करून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्र्यांना भेटले असता त्यांनी वीस दिवसात आदेश काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नाही. सनदशीर मार्गाला सरकार दाद देत नसल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे राज्यात आंदोलन होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे व त्वरित तोडगा काढावा, असे जिल्हाध्यक्षा नंदा शिंदे यांनी म्हटले आहे.<br /><strong>संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष चोंदे यांना न्यायालयीन कोठडी</strong><br />उस्मानाबाद, ता. ६ - मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन सुरूच राहील. मला पोलिसांनी अटक केली असली तरी आमचे कार्यकर्ते हे आंदोलन अधिक तीव्रतेने चालूच ठेवतील, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी येथे बुधवारी (ता. सहा) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्यातील हिंगळजवाडी शिवारात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मंगळवारी (ता. पाच) रात्री दहा वाजता पुणे येथील बाजीराव चौकात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री. चोंदे यांना अटक करून बुधवारी (ता. सहा) सायंकाळी पाच वाजता उस्मानाबादेतील न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले असता श्री. चोंदे पत्रकारांशी बोलत होते. श्री. चोंदे म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे, परंतु यासंबंधी निर्णय जाहीर करण्यास सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ८५ टक्क्यांपर्यंत वाढवावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी एक ऑगस्टपासून आम्ही आरक्षण जनजागृती अभियान यात्रा सुरू केली आहे. कुणबी मराठ्यांचा विदर्भात ओबीसीमध्ये समावेश आहे. राज्याच्या अन्य भागांतील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यासाठी सरकारच्या जुन्या जीआर (शासन निर्णय) निर्णयात मराठा कुणबी असा बदल करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्यावरच सरकार अन्याय करीत आहे. इतर पक्ष संघटनांनीही या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत तीव्र आंदोलन चालू ठेवले पाहिजे, असे आवाहन श्री. चोंदे यांनी केले. श्री. चोंदे यांना उस्मानाबाद न्यायालयात आणणार असल्याचे समजताच मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजीराव गोरे, सेवा संघाचे माजी अध्यक्ष डी. आर. कदम, विक्रमसिंह जालन, जिजाऊ ब्रिगेडच्या सौ. जयश्री चव्हाण, तुळजापूर तालुकाध्यक्षा सौ. शिंदे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे श्री. लोखंडे, ऍड. इंगळे आदींसह कार्यकर्त्यांनी श्री. चोंदे यांची भेट घेतली.<br /><strong>आरक्षणाच्या संदर्भात आयोगाचा अभ्यास सुरू - मुख्यमंत्री</strong><br />लातूर, ता. ६ - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आयोग अभ्यास करीत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे. कोणी कायदा हातात घेऊन आंदोलन करणार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. यावर श्री. देशमुख म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही हा विषय राज्य सरकारला घेता येत नाही. त्यासाठी आयोग आहे. हा आयोग सध्या अभ्यास करीत आहे. आयोगाच्या शिफारसी आल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. आयोगाला लवकर अभ्यास करून त्यासंदर्भातील अहवाल पाठवा, असे म्हणता येत नाही. सर्व कागदपत्रे, पुरावे पाहूनच आयोग शिफारस करीत असते. सध्या आयोग अभ्यास करीत आहे.'' आंदोलकांनी आक्रमक पवित्रा न घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.<br /><br /><strong>समाजाला आरक्षणसाठी आंदोलन - हिंगोलीत बस फोडली</strong><br />हिंगोली - वसमत-नांदेड मार्गावर निळा पाटीजवळ आठ ते दहा जणांनी लातूर-वसमत या बसच्या (एमएच२०/डी ५६५०) काचा फोडल्या. ही बस निळा पाटीजवळ आली असताना आठ ते दहा जणांनी बससमोर येवून बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडल्या. यामध्ये बसचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले.<br /><strong>संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची शासकीय जीप, बसवर दगडफेक</strong><br />बीड, ता. ६ - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत असून, मंगळवारी प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना पुणे येथे झालेल्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. सहा) कार्यकर्त्यांनी येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारातील शासकीय वाहनांवर तसेच पाटोदा व आष्टी तालुक्यांत बसवर दगडफेक केली.मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी एक ऑगस्टपासून संभाजी ब्रिगेडतर्फे मराठा आरक्षण रथयात्रा सुरू झाली असून, या रथयात्रेचा राज्यभर दौरा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी त्यास हिंसक वळण लागले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना मंगळवारी (ता. पाच) पुणे येथे अटक केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. सहा) ठिकठिकाणी तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून येथील तहसीलसमोर काही कार्यकर्ते आले. त्यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारातील शासकीय जीपवर दगडफेक केली. त्यात पुरवठा विभागाच्या जीपचे (एमएच-२३ बी-८३६) नुकसान झाले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जनजागृती सुरू असून, त्याअंतर्गत आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले<br /><strong>आष्टी, पाटोद्यात बसवर दगडफेक</strong><br />संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आष्टी तालुक्यात कडा साखर कारखान्यासमोर भिवंडी-कल्याण-तुळजापूर (एमएच- १२ डीएच-७८३६) या बसवर दगडफेक केली. चुंबळी फाट्यावरही (ता. पाटोदा) येथे एका बसवर दगडफेक केली.<br /><strong>"मराठ्यांना आरक्षित करा, अन्यथा सुरक्षित राहणार नाही'</strong> -<br />संभाजी ब्रिगेडपुणे, ता. ५ - मराठा समाजाला आरक्षित-सुरक्षित केले नाही, तर राज्यकर्त्यांनाही सुरक्षित राहू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी आज दिला.मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रॅलीचे आज पुण्यात स्वागत करण्यात आले. त्या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर, सारिका भोसले, विजयकुमार ठुबे, संतोष शिंदे, तुषार काकडे, अर्चना जगताप, वासंती नलावडे, संतोष नानवटे, प्रभाकर दुर्गे आदी या वेळी उपस्थित होते. चोंदे म्हणाले, ""आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषात बसूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. सध्याचे सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून, तातडीने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्यात येईल.'' दरम्यान, आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजानेही जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. समाजात या बाबत अज्ञान आहे आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. साठ टक्के समाज हा दारिद्य्ररेषेखाली असेल, तर तो फक्त शेतीवर जगू शकत नाही; त्याला उभा करण्यासाठी आरक्षणासारख्या सवलतींची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.<br /><br />ता. ५ - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या करण्यात आलेल्या शासनाच्या दोन जीप मंगळवारी (ता.पाच) रात्री जाळण्यात आल्या. यात एक जीप पूर्ण जळून खाक झाली आहे. घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे संभाजी ब्रिगेडचे पत्रके पोलिसांना मिळाली आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्वच शासकीय विभागाची वाहने रात्री लावली जातात. या कार्यालयाच्या मागच्या बाजूस मंगळवारी रात्री कृषी विभागाची एमएच २४, ए ७५१२ ही जीप व मत्स्य विभागाची एमएच २४ एन ७८४ ही जीप लावण्यात आली होती. मंगळवारी रात्री या दोन्ही जीप अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. यात कृषी विभागाची जीप पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर मत्स्य विभागाच्या जीपचे समोरच्या काचा फोडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.<br /><strong>संभाजी ब्रिगेडचे आंदोलन तापले...</strong><br />औरंगाबाद, ता. ५ - मराठा समाजाचा ओ.बी.सी.प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन सुरू असून आंदोलन दिवसेंदिवस तापत आहे. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील चार बसची जाळपोळ, तोडफोड केल्यामुळे तब्बल २० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी साडेचारच्या सुमारास औरंगाबाद-कोपरगाव या बसवर संतप्त जमावाने दगडफेक केल्याने बसमधील चार प्रवासी जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बसमधील प्रवाशांना खाली उतरवून जांभाळा येथे संतप्त जमावाने बसच्या काचा फोडून बस पेटवून दिली. यामध्ये बसमधील सीट व टायरसह अर्धी बस जळाली. तसेच औरंगाबाद विभागातील हिंगोली-पुणे ही गाडी पांढरी पूल येथे संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवून दिल्याने बसचे ३ लाखांचे नुकसान झाले. परभणी-पुणे ही गाडी फोडून टाकली. या गाडीचे १ लाखाचे नुकसान झाले, तर तीन महिन्यांपूर्वीच विभागाला मिळालेली नवी कोरी एशियाड गाडी संतप्त कार्यकर्त्यांनी संपूर्णत: जाळल्याने भस्मसात झालेल्या बसचे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटना नगर विभागाच्या अंतर्गत घडल्याने नगरचे विभाग नियंत्रक पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.<br /><strong>आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार - पुरुषोत्तम खेडेकर</strong><br />ता. ४ - मराठा समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश होईपर्यंत लढा चालूच राहणार असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज येथे सांगितले. "ओबीसी' आरक्षणाबाबत त्यांनी येथे बैठक घेतली. संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, शिरीष जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अमोल शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिजाऊ ब्रिगेडच्या नंदा शिंदे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. खेडेकर म्हणाले, ""आरक्षणाचे आंदोलन मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडपुरते मर्यादित राहिलेले नसून ती आता लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे त्यामध्ये महिला, विद्यार्थ्यांसह समाजाच्या सर्व थरातील लोक सहभागी होत आहेत. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची आंदोलने करू. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच घटकांची जबाबदारी संघ घेईल. त्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन केले, तरी संघ त्यांच्या पाठीशी राहील.'' ते पुढे म्हणाले, ""मराठा लोकप्रतिनिधींनी राज्यकर्ते म्हणून या प्रश्नाकडे पाहावे. लोकांची मागणी म्हणून त्याला प्रतिसाद द्यावा. त्यांनी तसा तो दिला नाही, तर समाजातील लोक त्यांच्याबाबतीत विचार करतील. सर्वच पातळ्यांवर आंदोलन सुरू राहणार असून कोणताही भेदभाव न करता संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.''<br /><strong>तहसीलदारांची जीप फोडली</strong><br />शिर्डी मराठी समाजाला इतर मागासवर्गाचा दर्जा (ओबीसी) द्यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने सुरू केलेले आंदोलन चांगलेच भडकले असून, नगर जिल्ह्यात रोजच कुठे-न-कुठे तोडफोड सुरू आहे. सोमवारी सकाळीही संगमनेर तहसीलदारांची जीप फोडून ती जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिस पोहोचण्याआधीच आंदोलक पसार झाले. मराठा समाजाच्या ओबीसी दर्जाबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. सोमवारच्या घटनेत पोलिसांनी अज्ञात कार्यर्कत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोनच दिवसांपूवीर् प्रवरानगरात पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.<br /><br /><strong>'संभाजी ब्रिगेड'ची पंढरपुरात दगडफेक</strong><br />मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या 'बाइक'स्वार कार्यर्कत्यांनी रविवारी पंढरपुरात ३ एसटी गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये आठ जण जखमी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने रविवारी अचानक दगड हाती घेत एसटी गाड्यांना लक्ष्य केले. पंढरपूर-नगर रस्त्यावर कार्यर्कत्यांनी नगरकडे जाणाऱ्या व पटवर्धन कुरोलीकडे जाणाऱ्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या. प्रवाशांनी खचून भरलेल्या या गाड्यांवर हल्ला चढवल्याने एकच घबराट उडाली. त्याचवेळी पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरही या कार्यर्कत्यांनी असाच गोंधळ घातला. तेथेही एक एसटी बस फोडली. दगडफेकींच्या या घटनांमुळे एसटी प्रशासनाने बससेवा स्थगित केली.<br /><br /><br /><br />महाराष्ट्रभर "रास्ता रोको" यशस्वी....मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदि भागात जोरदार निदर्शने ....मोर्चे...रास्ता रोको....दोन दिवसात निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन शिवनीतिने करण्याचा संभाजी ब्रिगेड्चा इशारा.....<br />एक मराठा....लाख मराठा..... ,जय जिजाऊ ...जय शिवराय... ,भांडारकर तो झांकी है...अभी तो बहोत कुछ बाकी है... ,मराठ्यांना आरक्षण मिलालेच पाहिजे... ,तुमचं आमचं नातं काय...जय जिजाऊ जय शिवराय.... अश्या घोषनानी अवघा परिसर दुमदुमून गेला होता...<br />मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही..असा नाराजीचा सुर मराठा समाजातून उमटत आहे... आरक्षण प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे...<br /><br /><span style="font-size:180%;">वाचा -<br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /></span><span style="font-size:180%;"></span><span style="font-size:180%;"></span><span style="font-size:180%;"></span><span style="font-size:180%;"></span><span style="font-size:180%;"></span><span style="font-size:180%;"></span><span style="font-size:180%;"></span><p><a href="http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=AurangabadEdition-5-10-09-07-2008-96ab7&ndate=2008-07-10&editionname=anagar"><span style="font-size:130%;"><strong>आरक्षणासाठी मराठे पेटले....</strong></span> </a></p><br /><span style="font-size:180%;color:#009900;"><strong>मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर "रास्ता रोको" दि १०-जुलै-२००८ स.१०:०० वाजता.</strong></span><br /><br /><br /><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBA0zl4J8AxZZ46ZxkkBErCNtCdaO5CMTw3paUr3_zPxen21fE3bUepxbbJl6u0JzbA3GBEcJJvx1sqlSmrMFM3AFKRBAg-K2M92xP2rh2M5-bG0LVHdnSiJKWJPxY7HRIUusNnsW7H7O7/s1600-h/starmajha.bmp"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5221419577915732658" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBA0zl4J8AxZZ46ZxkkBErCNtCdaO5CMTw3paUr3_zPxen21fE3bUepxbbJl6u0JzbA3GBEcJJvx1sqlSmrMFM3AFKRBAg-K2M92xP2rh2M5-bG0LVHdnSiJKWJPxY7HRIUusNnsW7H7O7/s400/starmajha.bmp" border="0" /></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNE-W1hdwD7jAm5mNA6jQiNyxwFl7N89l1NGA8x-bO-KntPHUqjvxf3OypNWClxLEkNXi5HW7MgqJwZDLo_PUAINhy_NbbMaRLAr7uhlH5u-YzpXtHIOOdX1KlLsMHP_bZ8j1akWPeZGVX/s1600-h/1Reservation_22_Nov_07.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5209956467338113842" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" height="197" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNE-W1hdwD7jAm5mNA6jQiNyxwFl7N89l1NGA8x-bO-KntPHUqjvxf3OypNWClxLEkNXi5HW7MgqJwZDLo_PUAINhy_NbbMaRLAr7uhlH5u-YzpXtHIOOdX1KlLsMHP_bZ8j1akWPeZGVX/s320/1Reservation_22_Nov_07.jpg" width="320" border="0" /></a><br /><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;"><span class=""></span></span></em></strong></span><br /><br /><span style="color:#cc0000;"><strong><em><span style="font-size:180%;">संभाजी ब्रिगेडचे २२ जूननंतर राज्यभर आक्रमक आंदोलन-</span></em></strong><br /><br /><span style="font-size:180%;"><span class=""><span style="font-size:100%;"></span><strong><em>अनंत</em></strong></span><strong><em> चोंदे</em></strong></span> </span><br /><span style="color:#cc0000;"><br /></span><strong>ता. २९ - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय येत्या २० दिवसांत न घेतल्यास <span style="color:#990000;">२२ जूननंतर राज्यभर तीव्र आंदोलन</span> करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिली.<span style="color:#cc0000;">मराठा समाजाला आरक्षण मिळावे</span>, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता. २९) चोंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक चक्रधर शेळके, जिल्हाध्यक्ष दत्ता कवडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र कदम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डी. आर. कदम, भुतेकर, विक्रमसिंह जालन, संपत भिसे उपस्थित होते. श्री. चोंदे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नोव्हेंबर २००७ मध्ये नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळी बेमुदत उपोषण सुरू केले होते. दोन दिवस सरकारने या उपोषणाची दखल घेतली नव्हती. त्यामुळे संघटनेने तिसऱ्या दिवसांपासून राज्यभरात तीव्र आंदोलन केले होते.<span class=""></span> याचा परिणाम म्हणून २४ नोव्हेंबर २००७ रोजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सहा महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते.</strong><br /><strong>दरम्यान, या प्रश्नावर सरकारशी पत्रव्यवहार सुरू ठेवण्यात आला होता. सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदत २४ मे रोजी झाली आहे. या सहा महिन्यांत सरकारने या मागणी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे दोन जूनपासून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यादृष्टीने आंदोलनाची तयारीही करण्यात आली होती, असे सांगून चोंदे म्हणाले त्यानंतर शिक्षणमंत्री पुरके यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र देऊन संघटनेच्या या इशाऱ्याची दखल घेऊन ३० मेपूर्वी निर्णय घेण्याची विनंती केली होती. आमदार सौ. रेखा खेडेकर यांनीही पुरके यांना २७ मे रोजी पत्र देऊन सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. बुधवारी (ता. २८) मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला मला आणि चक्रधर शेळके यांना बोलाविण्यात आले होते. बापट आयोगाचा औरंगाबाद, लातूर जिल्ह्याचा अहवाल यायचा असल्याने यासाठी किमान १५ ते २० दिवस लागतील. त्यानंतर लगेच बैठक घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत घेण्यात आला. सरकारने २० दिवसांची मुदत मागून घेतल्यामुळे दोन जून रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. या २० दिवसांच्या आत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तर संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र, आक्रमक आंदोलन करणार आहे. त्यासाठी समाजबांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन श्री. चोंदे यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करण्याचा शासन निर्णय जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे श्री. चोंदे यांनी सांगितले.<br /></strong><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDkX1x31a5wvu6gxKfYbb0LVGy_7RELaRIadViFxithbFtxIuneNaFIMSk8BRCUK9hXkZwmcez-3UeqJsgHnPaREdEZeVeAELGo_gQOwUw7ZkFKosIi5dsWbRZzw-uiQlGiqxR6kbrtaYi/s1600-h/1Reservation_23_Nov_07.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5209956746510988098" style="CURSOR: hand" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDkX1x31a5wvu6gxKfYbb0LVGy_7RELaRIadViFxithbFtxIuneNaFIMSk8BRCUK9hXkZwmcez-3UeqJsgHnPaREdEZeVeAELGo_gQOwUw7ZkFKosIi5dsWbRZzw-uiQlGiqxR6kbrtaYi/s320/1Reservation_23_Nov_07.jpg" border="0" /></a><br /><span class=""></span><br /><span style="font-size:180%;color:#ff0000;"><strong>Maratha Community Demanding O.B.C. Reservation.</strong></span><br /><br /><strong><span style="font-size:180%;color:#ff6600;">मराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे- संभाजी ब्रिगेड</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो)</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा १</span> :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">संदर्भ :- Bombay Gazetter Satara, Vol. XIX, Page 75, Marathas are found all over the district. The 1981 Census includes them under "Kunbi" from whom they do not form a separate caste.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा २</span> :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबी ह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग, धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">संदर्भ :- Bombay Gazeteer, Poona Vol. XVIII, Part-I. The term kunbi includes two main classes "Kunbis" and "Marathe" between whom it is difficult to draw a line. Maratha and Kunbi eat together, intermarry and do not differ in appearance, religion and caste.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा ३</span> :- "मराठा" व "कुणबी" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">संदर्भ :- Civil Suit No. 2 of 1920 decided on 25-10-1921 to judgement Maratha caste is genus while Kunbi caste is in species and that marriage between Maratha and Kunbi are Kunbi and perfectly valid in law.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा ४</span> :- Gazetter of India M.S. Parbhani Dist. Page 103 : No Permanent division between Kunbi and Maratha, </span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">वर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजे कुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><br /><span style="font-size:180%;color:#ff6600;">शेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे</span><br /><span style="color:#3333ff;">पुरावा १</span> :- Gazetter of India, M.S. Aurangabad District Page 293. The Kunbis from the main body of agricultural population the members of which by heridatary occupation are farmers and tillers of soil.<br /><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा २</span> :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 148 - "Kunbi has come to be the accepted type of all Maratha cultivator" </span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत.<br /><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा ३</span> :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 160 - "Kunbi are regular agricultural caste of district" </span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">कुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे.<br /><span class=""></span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा ४</span> :- Gazetter of India, M.S. Nagpur Dist. Page - The Kunbi is traditional. The term Kunbi has become the generic name for professional cultivator.</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत. </span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><br />सर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच "कुणबी" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना "कुणबी" या जातीने ओळखले जावे.<br />श्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे.</span></strong><br /><span style="font-size:130%;"><br /><strong>वर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात.</strong><br /><br /><strong>वर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो.</strong><br /><br /><strong><span style="color:#3333ff;">पुरावा</span> :- Imperial Gazetter of India (New edition) Volume XVI. "Maharashtra is country of Maratha who form 55 percent of its population. The term Maratha is not reserved for the old fighting stock a hardy and various class once the terror of India now merged very largly in the cultivating class known as kunbi".<br /><br /></strong></span><strong><span style="color:#ff6600;"><span style="font-size:180%;">कुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा</span><br /></span><span style="font-size:130%;"><span style="color:#3333ff;">पुरावा</span> :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर<br />The term Maratha is now applied principally to the are Kunbis. It should be unframed to the military family of the countries. The Kunbis from main body of the cultivator population.</span></strong><br /></span><strong><span style="font-size:130%;"><br /><span style="color:#3333ff;">पुरावा</span> :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ व क्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा. </span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">म्हणून "कुणबी व मराठा" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात. अशी मागणŀ संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, सचिव मनोज आखरे आणि हजारो कार्यकर्त्यांनी नोव्हेंबर २००७ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे वेळी केली. ज्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन <span class="">दिले होते.पण ह्या आश्वासनावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुलेमराठा समाजातील अनेक संघटनामध्ये असंतोष पसरला आहे.संभाजी ब्रिगेड ने २ जूनला "महाराष्ट्रबंद" चे आवाहन केले होते.त्यावर मुख्यमंत्र्यानी २० दिवसच्या आत निर्णय देण्याचे काबुल केले होते.<span style="color:#ff6600;">२२ जून पर्यंत कार्य वही अपेक्षित आहे,पण त्या नंतर अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेड , मराठा महासंघ , मराठा सेवा संघ , छावा मराठा संघटन आदि संघटनानी म्हटले आहे</span>.तसेच हे आंदोलन गुज्जर आंदोलनापेक्षा तीव्र करण्याचा सनसणित इशारा ह्या संघटनानी दिला आहे </span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span class="">तसेच ह्या आंदोलनाला इतर २५ संघटनानी पाठिंबा दिला आहे व एकून आरक्षणाची मर्यादा वाढविन्याचीही मागणीही केली आहे.मर्यादा वाढविन्याच्या मागणीचे जोरदार स्वागत इतर समाजातून होत आहे.</span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span class="">SAMBHAJI BRIGADE ,MARATHA MAHASANGH,CHHAWA AND OTHER MARATHA UNIONS DEMANDING RESERVATION IN OBC QUOTA,</span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span class="">MARATHAS ARE KUNBIS.</span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span class="">KUNBIS ARE MARATHAS. </span></span></strong><br /><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#ff6600;">मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही - रामदास</span> <span style="color:#ff6600;">आठवले </span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">ता. २७ - मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना आरक्षण देण्यास रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही.मात्र, मागासवर्गीय समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धक्का लावू नये, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. </span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">ते म्हणाले, ""सन १९८३- ८४ मध्ये मंडल आयोगापुढे दलित पॅंथरच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या कुणबी समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी आम्ही केली होती. घटनात्मकदृष्ट्या मागासवर्गीय समाजाला १५ टक्के व आदिवासींना साडेसात टक्के (७.५) आरक्षण आहे. त्याला धक्का लागू नये, एवढी काळजी आम्ही घेत आहे.<br /></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;">MARATHA OBC RESERVATION LINKS</span></strong><strong><span style="font-size:130%;">-</span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"></span></strong><br /><a href="http://www.freewebs.com/akshalok/itihaas.htm"><span style="font-size:180%;">http://www.freewebs.com/akshalok/itihaas.htm</span></a><br /><br /><a href="http://www.shivdharma.com/campaign_reservation.asp"><span style="font-size:180%;">http://www.shivdharma.com/campaign_reservation.asp</span></a><br /><br /><a href="http://shivadharmee.weebly.com/shivadharma-literature.html"><span style="font-size:180%;color:#3333ff;">http://shivadharmee.weebly.com/shivadharma-literature.html</span></a> (pdf files are there)<br /><br /><br /><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;">मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर "रास्ता रोको" दि १०-जुलै-२००८ स.१०:०० वाजता.<br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /><br /></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="font-size:180%;color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="color:#006600;"></span></em></strong><strong><em><span style="color:#006600;"></span><span style="font-size:130%;"></span></em></strong>Unknownnoreply@blogger.com5